शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

शाळा सुरू करण्याचा निर्णय टळत असल्याने हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:17 IST

अमरावती : राज्य शासनाकडून आतापर्यंत तीन वेळा शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्येक वेळी लगेचच पुन्हा शाळा ...

अमरावती : राज्य शासनाकडून आतापर्यंत तीन वेळा शाळा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, प्रत्येक वेळी लगेचच पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द होत असल्याने विद्यार्थी शिक्षक व पालकांचा हिरमोड होत आहे. दोन वर्षांपासून ऑनलाईन अभ्यासक्रमाचा मुलांना आता कंटाळा आला आहे. शाळेत हसत खेळत व समजून घेत शिकण्यास विद्यार्थी उत्सुक असताना शाळेची घंटा वाजत नसल्याने पालकांची नाराजी दिसून येत आहे.

बॉक्स

नियमित वर्ग सुरू होणे गरजेचे आहे

ऑनलाईन प्रणालीने शाळा सुरू आहेत .मात्र ग्रामीण भागातील मुलांकडे स्मार्टफोन मोबाईल नाही. त्याशिवाय नेटवर्कची ही समस्या आहे. शासन आणि वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्याना विविध माध्यमातून शैक्षणिक कार्य करण्याचे काम केले जात आहे. असे असले तरी मुलांच्या सर्वागीण विकासासाठी शाळा वर्ग सुरू होणे गरजेचे असल्याचे मत शिक्षकामधून व्यक्त होत आहे.

बॉक्स

नियम घालून शाळा सुरू व्हाव्यात

ऑनलाइन प्रणालीची गोडी आता संपत असल्याचे दिसून येत आहे. मुले मोबाईलचा वापर अभ्यास करण्यापेक्षा अन्य मनोरंजनासाठी करीत असल्याचे दिसून येत आहे. मुलांचा अष्टपैलू दृष्टिकोनातून विकास होण्यासाठी शाळा वर्ग होणे आवश्यक आहे.

बॉक्स

गुणवत्ता ढासळत आहे

गेल्या दोन वर्षापासून सरसकट सर्वच विद्यार्थ्याना उत्तीर्ण करण्यात येत आहे. यामुळे मुलांची शिक्षणातील रुची कमी होत आहे. मोबाईलवर केवळ अर्धा तास घातला तर पास होता येते असा समज आता मुलामध्ये होत आहे. यामुळे मुलांचे शैक्षणिक दर्जा ढासळत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर शैक्षणिक दर्जा खूपच खालावला जाणार आहे. यामुळे शाळा सुरू करणे महत्वाचे असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत.