शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

अमरावती जिल्ह्यात तीन तालुक्यांसह २७ मंडळात अतिवृष्टी; नदी-नाले, प्रकल्प ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2022 12:48 IST

शेतात साचले तळे, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

गजानन मोडोड

अमरावती : जिल्ह्यात २४ तासांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यामध्ये नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे तालुक्यांसह २७ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सार्वत्रिक सरासरी ५०.४ मिमी पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. याशिवाय सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे.

 जिल्ह्यात ५ जुलैपासून सुरु असलेली पावसाची रिपरिप अजूनही सुरुच आहे. आता पुन्हा तीन दिवस येलो अलर्ट असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. सततच्या पावसाने सोयाबीनवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. तुरीवर ‘मर’ बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने झाडे सुकली आहेत.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAmravatiअमरावती