शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

हृदयद्रावक! दर ३० तासांत एक शेतकरी कवटाळतोय मृत्यूला; सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 16, 2023 18:45 IST

अमरावती जिल्ह्यात वर्षभरात कमी झालेले शेतकरी आत्महत्याचे सत्र पुन्हा वाढले आहे.

अमरावती: जिल्ह्यात वर्षभरात कमी झालेले शेतकरी आत्महत्याचे सत्र पुन्हा वाढले आहे. यंदाच्या सहा महिन्यांत तब्बल १५२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. अस्मानी अन् सुलतानी संकटाचे हे शेतकरी बळी ठरले आहेत. पश्चिम विदर्भात सर्वधिक शेतकरी आत्महत्याअमरावती जिल्ह्यात होत असल्याचे धगधगते वास्तव आहे.

नैसर्गीक आपत्ती, नापिकी, दुष्काळ, कर्ज, आजारीपण, मुलामुलींचे शिक्षण, मुलींचे लग्न आदी कारणांंमुळे धीर खचून दर ३० तासांत एक शेतकरी मृत्यूचा घोट घेत आहे. गतवर्षी बुलडाणा व यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त होत होते. यंदाच्या सहा महिन्यांत अमरावती जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण फेब्रुवारी महिना वगळता वाढतेच आहे. शासन- प्रशासनाचे या दुर्दैवी घटनांकडे मात्र दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे.

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची नोंद जानेवारी २००१ पासून घेण्यात येते. या दरम्यान जिल्ह्यात ५०९४ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास ओढला आहे. यामध्ये २५८८ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली तर २४६३ अपात्र ठरली आहे. याशिवाय ४३ प्रकरणे अद्यापही चौकशीकरिता प्रलंबित आहेत. 

टॅग्स :Amravatiअमरावतीfarmer suicideशेतकरी आत्महत्या