शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

ग्रामगीता जीवन विकास परीक्षा पदवीदान समारंभ

By admin | Updated: October 24, 2016 00:13 IST

आजच्या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण सुसंस्कार व आदर्श जीवनाचे शिक्षण मिळत नसल्यामुळे आजचा विद्यार्थी उद्याचा चांगला नागरिक होईल.

राष्ट्रसंत पुण्यतिथी उत्सव : समग्र वाङ्मयावर आधारितगुरुकुंज मोझरी : आजच्या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण सुसंस्कार व आदर्श जीवनाचे शिक्षण मिळत नसल्यामुळे आजचा विद्यार्थी उद्याचा चांगला नागरिक होईल. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समग्र वाङ्मयावर आधारित ग्रामगीता जीवन विकास परीक्षा ही आजच्या काळाची गरज आहे. शाळेत व शाळेच्याबाहेरसुद्धा या जीवन विकास परीक्षेचा उपक्रम राबविला पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेव भुईभार यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवात जीवन विकास परीक्षेच्या ग्रामगीताचार्य पदवीदान समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन संचालक मंडळाच्या सदस्या पुष्पा बोंडे यांनी केले. यावेळी सर्वाधिकारी प्रकाश वाघ, सरचिटणीस जनार्दन बोथे, वऱ्हाडी कवी जयंत चावरे, संस्कार भारतीचे विवेक कवटेकर, रामकृष्ण अत्रे, दिनकर येवलेकर, दीपक पुनसे, ममता इंगोले, ताराचंद कठाळे, अशोक कोठारी उपस्थित होते. यावेळी विजयालक्ष्मी थोटे, शीतल ठाकरे, वैशाली चौधरी, प्रणिती मिलके, शीतल कांडलकर, मंजूषा कविटकर, सरला येंडे, कल्पना जामगडे, जया सावरकर, लिला सावळीकर, करुणा हांडे, उज्ज्वला गमे, वसुधा उमरकर, योगेश गावंडे, विशाल बोरकर, देवीदास खडसे, रामकृष्ण गावंडे, रवींद्र काळबांडे, सुनील देशमुख, गजानन गाठेकर, नारायण कवटकर, मोरेश्वर माकडे यांना ग्रामगीताचार्य पदवी व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव ग्रामगीता जीवन विकास परीक्षा विभागाचे सचिव गुलाब खवसे यांनी केले. अहवाल वाचन केशवदास रामटेके यांनी केले. गोपाल कडू यांनी आभार व्यक्त केले. (वार्ताहर)कार्यकर्त्यांचा सत्कारराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवात श्रीगुरुदेव सेवामंडळाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संचालक मंडळाचे उपाध्यक्ष एस. एन. सुब्बाराव होते. महाराष्ट्र केमिस्ट ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष व कल्याणचे आ.जगन्नाथ शिंदे, चंद्रपूरचे आ. नानाजी शामकुळे, उद्योजक एकनाथराव दुधे, सह्यांद्री दूरदर्शन केंद्राचे निर्देशक चंद्रमोहन नंदनपवार, नांदेड जिल्ह्यातील स्वच्छता दूत माधवराव झरीकर, निवृत्त अधीक्षक अभियंता प्रल्हाद भारती, केम प्रोजेक्टचे संचालक गणेश चौधरी, साहित्यिक भास्कर अरबट, वाशिमचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी ए. एम. यावलीकर, जगन्नाथ गावंडे, यादवराव मोहनकर, नानाजी नंदावरे, दीपक गोरे, ज्ञानेश्वर जवणे, श्याम कर्डीकर, केवलराम पंधरे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रचार सेवाधिकारी बबनराव वानखेडे यांनी केले. संचालन रुपेश राऊत, आभार प्रदर्शन श्रीकृष्ण पखाले यांनी केले.