शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

गायवाडीचे शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:01 IST

दामोदर अण्णाजी सगने (रा. गायवाडी), असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे ८ एकर शेती आहे. त्यांनी आपल्या या शेतात कपाशी, तुरीची पेरणी केली होती. मात्र, सुरुवातीला पावसाने दांडी मारल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाल्याने त्यांना तीन वेळा पेरणी करावी लागली. यात त्यांना एकरी १० हजार रुपये खर्च आला तर आतापर्यंत त्यांनी २ लाख ४० हजार रुपयांचे बियाणे शेतात पेरले.

ठळक मुद्देशेकडो एकर शेतात पाणी : चौथ्यांदा पेरणी, मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. एका शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला असून, त्यांच्या ८ एकर शेतात चौबार पेरणीचे संकट त्यांच्यावर उभं ठाकले आहे त्यामुळे आता जगावे की मरावे, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांने उपस्थित केला आहे.दामोदर अण्णाजी सगने (रा. गायवाडी), असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे ८ एकर शेती आहे. त्यांनी आपल्या या शेतात कपाशी, तुरीची पेरणी केली होती. मात्र, सुरुवातीला पावसाने दांडी मारल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाल्याने त्यांना तीन वेळा पेरणी करावी लागली. यात त्यांना एकरी १० हजार रुपये खर्च आला तर आतापर्यंत त्यांनी २ लाख ४० हजार रुपयांचे बियाणे शेतात पेरले. मात्र पावसामुळे ते निघालेच नाहीत. बुधवारच्या पावसाने त्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आले. त्यामुळे त्यांना आता चौबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या त्यांच्या शेतात शासनाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्यांना भरपाई मिळाली नाही. यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतासुद्धा पाणी साचले आहे. बुधवारच्या पावसाने शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने पाहणी करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती