शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

गायवाडीचे शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 05:01 IST

दामोदर अण्णाजी सगने (रा. गायवाडी), असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे ८ एकर शेती आहे. त्यांनी आपल्या या शेतात कपाशी, तुरीची पेरणी केली होती. मात्र, सुरुवातीला पावसाने दांडी मारल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाल्याने त्यांना तीन वेळा पेरणी करावी लागली. यात त्यांना एकरी १० हजार रुपये खर्च आला तर आतापर्यंत त्यांनी २ लाख ४० हजार रुपयांचे बियाणे शेतात पेरले.

ठळक मुद्देशेकडो एकर शेतात पाणी : चौथ्यांदा पेरणी, मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. एका शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला असून, त्यांच्या ८ एकर शेतात चौबार पेरणीचे संकट त्यांच्यावर उभं ठाकले आहे त्यामुळे आता जगावे की मरावे, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांने उपस्थित केला आहे.दामोदर अण्णाजी सगने (रा. गायवाडी), असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे ८ एकर शेती आहे. त्यांनी आपल्या या शेतात कपाशी, तुरीची पेरणी केली होती. मात्र, सुरुवातीला पावसाने दांडी मारल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस झाल्याने त्यांना तीन वेळा पेरणी करावी लागली. यात त्यांना एकरी १० हजार रुपये खर्च आला तर आतापर्यंत त्यांनी २ लाख ४० हजार रुपयांचे बियाणे शेतात पेरले. मात्र पावसामुळे ते निघालेच नाहीत. बुधवारच्या पावसाने त्यांच्या शेताला तलावाचे स्वरूप आले. त्यामुळे त्यांना आता चौबार पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या त्यांच्या शेतात शासनाच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. मात्र त्यांना भरपाई मिळाली नाही. यासह अन्य शेतकऱ्यांच्या शेतासुद्धा पाणी साचले आहे. बुधवारच्या पावसाने शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. प्रशासनाने तातडीने पाहणी करून शेतकºयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती