शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

दर्यापूर-अकोला दरम्यान चारचाकीचा भीषण अपघात, तीन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST

दर्यापूर : अकोला मार्गावर चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामुळे तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

दर्यापूर : अकोला मार्गावर चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामुळे तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गोळेगाव व तोंगलाबादनजीक एमएच ३० एटी ०८३० क्रमांकाचे चारचाकी कार भरधाव वेगाने अकोल्यावरून दर्यापूरकडे येत होते. वाहनाचा वेग नियंत्रित न झाल्याने रस्त्याच्या कडेला जवळपास शंभर मीटरपर्यंत तीन-चार वेळा कोलांटी घेऊन कार नजीकच्या शेतात जाऊन पडली. या वाहनातील तीन व्यत्की गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोला येथे उपचारासाठी खासगी वाहनातून पाठवण्यात आले. अपघातात जखमी झालेले तिघेही व्यक्ती खासगी कृषी कंपनीचे कर्मचारी असल्याचे समजते. दर्यापूर पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

230921\img-20210923-wa0005.jpg

दर्यापूर अकोला दरम्यान चार चाकीचा भीषण अपघात, तीन गंभीर जखमी..