शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

विद्यापीठाच्या गुणपत्रिकेचे लवकरच बदलणार स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 05:00 IST

सर्वोच्च  न्यायालयाने विधी अभ्यासक्रमाच्या  विद्यार्थ्यांनी सन २०१९ मध्ये सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना विद्यापीठात गुणपत्रिकेच्या पॅटर्न एकच असावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने गुणपत्रिकेचे स्वरूप बदलविण्यासाठी तयारी चालविली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेवर शैक्षणिक बाबी अंतर्भूत असणार आहे. पहिले सत्र ते शेवटच्या सत्रातील विषयनिहाय गुण, टक्केवारीदेखील गुणपत्रिकेवर अंकित असेल.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय निकषांची होणार पूर्तता, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

n  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गुणपत्रिकेचे स्वरूप बदलणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबी लक्षात घेता आवश्यक ते बदल होणार आहे. गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास असणार आहे. उन्हाळी  २०२१ परीक्षेपासून सुधारित गुणपत्रिका मिळणार आहे.सर्वोच्च  न्यायालयाने विधी अभ्यासक्रमाच्या  विद्यार्थ्यांनी सन २०१९ मध्ये सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना विद्यापीठात गुणपत्रिकेच्या पॅटर्न एकच असावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने गुणपत्रिकेचे स्वरूप बदलविण्यासाठी तयारी चालविली. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेवर शैक्षणिक बाबी अंतर्भूत असणार आहे. पहिले सत्र ते शेवटच्या सत्रातील विषयनिहाय गुण, टक्केवारीदेखील गुणपत्रिकेवर अंकित असेल. आता दिल्या गुणपत्रिकेवर शिक्षणाविषयी मोजकाच उल्लेख असल्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठात प्रवेशासाठी ही बाब अपुरी पडत असल्याचे विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सर्वोच्च  न्यायालयात याचिकेद्धारे मांडली होती. त्याअनुषंगाने गुणपत्रिकेत बदल होणार आहे.उच्च शिक्षण संचालकांच्या बैठकीत निर्णयराज्याचे उच्च शिक्षण संचालक धनरािज माने यांनी सर्वच विद्यापीठाच्या गुणपत्रिकेत बदल करण्याच्या अनुषंगाने काही महिन्यांपूर्वी परीक्षा संचालकांसोबत बैठक घेतली होती. यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईनवर सांगोपांग चर्चा झाली. महाविद्यालयीन पदवी, पद्व्युत्तर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेचा पॅटर्न एकसमान असण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार येत्या वर्षापासून गुणपत्रिकेत बदल होणार आहे. राज्यात विद्यापीठाच्या गुणपत्रिका समान असाव्यात, असे या बैठकीत ठरविण्यात आले. अकृषी विद्यापीठांना न्यायालयाचे नवे निर्देश लागू करण्यात आले. 

सीजीपी गुणपत्रिकेची विदेशात मागणीविदेशात उच्च शिक्षणासाठी अंतिम सत्राचे ग्रेड (सीजीपी) गुणपत्रिका आवश्यक असते. त्याअनुषंगाने गतवर्षी बी.एस्सी.चा एक विद्यार्थी सीजीपी गुणपत्रिकेच्या मागणीसाठी आला होता. मात्र, सीजीपी गुणपत्रिका विद्यापीठात लागू नव्हती. त्यामुळे सदर विद्यार्थी युरोपात उच्च शिक्षणासाठी जाऊ शकला नाही, अशी माहिती परीक्षा संचालक हेमंत देशमुख यांनी दिली. 

टॅग्स :universityविद्यापीठ