शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

बहिरम नाक्यावरून वनरक्षक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परतवाडा : बैतूल-परतवाडा आंतरराज्य महामार्गावरील वनविभागाच्या बहिरम नाक्यावरून वनरक्षक बेपत्ता झाले आहेत. अनेक महिन्यांपासून ते वनरक्षक ...

ठळक मुद्देवनमजूर सांभाळतात नाका : लाखो रुपयांच्या इमारती दुर्लक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : बैतूल-परतवाडा आंतरराज्य महामार्गावरील वनविभागाच्या बहिरम नाक्यावरून वनरक्षक बेपत्ता झाले आहेत. अनेक महिन्यांपासून ते वनरक्षक नाक्यावरील ड्युटीवर हजरच झालेले नाहीत. हा नाका वनरक्षकांनी दोन वनमजुरांच्या स्वाधीन केला आहे. ते वनमजूर हा नाका सांभाळत आहेत.परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कक्षेत बहिरम नाका आहे. या नाक्यावर आठ-आठ तासांच्या पाळीनुसार तीन वनरक्षक कार्यरत असणे आवश्यक ठरते. या वनरक्षकांकरिता बहिरम नाक्याला लागून निवास व सभागृह आहे. पण, कोणी वास्तव्यास नसल्याने देखभालीअभावी इमारतींची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. साहित्य लंपास केले गेले. याच मार्गावर चेकपोस्टच्या अलीकडे बांधलेल्या एका इमारतीचीही पडझड झाली आहे.बहिरम नाका आणि बहिरम बीटकरिता नियुक्त वनरक्षकांचे मुख्यालय बहिरम आहे. ड्युटीच्या तासांत तरी त्यांनी बहिरमला थांबणे अपेक्षित असले तरी ते थांबत नाहीत.बहिरम नाक्यावर दोन वनरक्षकांना आठ-आठ तास ड्युटी देण्यात आली आहे. ड्युटीच्या वेळेत त्यांनी नाक्यावर थांबणे अपेक्षित आहे.- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा.

टॅग्स :forest departmentवनविभाग