शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

विश्वशांतीसाठी पाच हजार कि.मी.ची पदयात्रा; पुणे ते नागासाकी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 11:52 AM

महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विश्वशांतीचे उद्दिष्ट ठेवून पुणे येथून पायी निघालेले विश्वमित्र आज धामणगावात पोहोचले. २१० दिवसांत पाच हजार किलोमीटरचे अंतर ते चालून जाणार आहेत.

ठळक मुद्देगांधी विचारांचा प्रसार 

मोहन राऊतअमरावती : महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विश्वशांतीचे उद्दिष्ट ठेवून पुणे येथून पायी निघालेले विश्वमित्र आज धामणगावात पोहोचले. २१० दिवसांत पाच हजार किलोमीटरचे अंतर ते चालून जाणार आहेत.पुणे येथून १२ जानेवारी रोजी योगेश माथूरिया व जालंदरनाथ चेनॉली यांनी ही पदयात्रा सुरू केली. २६ दिवसांत त्यांनी ७४२ किलोमीटरचे अंतर पार करीत धामणगाव गाठले. गांधीजींचे विचार प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्यासाठी शांतिदूत योगेश व जालंदरनाथ यांचा हा प्रवास आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओरिसा, पश्चिम बंगाल मार्गाने ११ मे रोजी बांगलादेशातील गांधीजी आश्रमामध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. यानंतर १९ मेपासून हिरोशिमा नागासाकी येथे ही पदयात्रा मार्गक्रमण करतील. यापूर्वी पूर्व भारतातील १८ राज्य, श्रीलंका ते दक्षिण आफ्रिका असा १२ हजार ६७६ कि.मी. प्रवास त्यांनी ४१९ दिवसांत पूर्ण केला आहे.दरम्यान, गुरुवारी सकाळी ६ वाजता पुलगाव येथे हे विश्वमित्र रवाना होतील. यानंतर दोन दिवस सेवाग्रामातील गांधी कुटीमध्ये मुक्काम करणार आहेत. धामणगाव येथे त्यांचे माहेश्वरी समाज संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण चांडक, संदीप मुंदडा, महेंद्र मुंदडा, मुकेश राठी, आशिष मुधडा, राजेश झंवर, आशिष पनपालिया, सतीश बूब यांनी सत्कार केला.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी