शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी एकत्र येणे काळाची गरज

By admin | Updated: March 4, 2017 00:17 IST

जिल्हा परिषद् अमरावती पशु संवर्धन विभाग व पंचायत समिती मोर्शीतर्फे भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळावा सालबर्डी येथे घेण्यात आला.

वृषाली विघे : सालबर्डी येथे पशुप्रदर्शनी, शेतकरी मेळावामोर्शी : जिल्हा परिषद् अमरावती पशु संवर्धन विभाग व पंचायत समिती मोर्शीतर्फे भव्य पशु प्रदर्शनी व शेतकरी मेळावा सालबर्डी येथे घेण्यात आला. अध्यक्षीय भाषणातून महिला बालकल्याण सभापती वृषाली विघे यांनी शेतकऱ्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नसून शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांनी शेतमालाला हमीभाव मिळविण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.प्रदर्शनीचे उद्घाटन सतीश उईके यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष वृषाली विघे, प्रमुख अतिथी मुख्य कार्यकारी अधिकारी आभाळे, खंडारे, प्रकाश चव्हाण, पद्मा पांचाळे, रेखा सोनटक्के, वाकपांजर, नरेंद्र जिचकार उपसरपंच, प्रकाश विघे, संचालक बाजार समिती, नितीन काकडे, रुपेश वाळके, राजेंद्र पोहकार, संजय काळसकर, बापूराव गायकवाड, माया ठाकरे, प्रशांत राऊत, दिलीप मानकर, काटोले, देशमुख, सोळंके, साधना घुगे, नवरे, बोबडे, भालेराव, ईश्वर इंगळे आदी उपस्थित होते.दुग्ध व्यवसायापासून होणाऱ्या विक्रमी उत्पादनातून शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेणखताच्या माध्यमातून शेंद्रय शेती करुन उत्पन्न वाढण्यास मदत होते. त्यामुळे शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वृषाली विघे यांनी अध्यक्षीय भाषणातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके , आभाळे, नरेंद्र जिचकार, प्रकाश विघे, दिलीप मानकर आदी मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या भव्य पशु प्रदर्शनीला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्तिथी असून पशु पालकांतर्फे आपल्या पशुची नोंदणी करण्यात आली त्यावेळी विविध जातीचे शेकडो पशु या प्रदर्शनीमध्ये पाहण्यास मिळाले असून उत्कृष्ट पशु पलकांना मान्यवरांच्या हस्ते २ लक्ष्य ८० हजार रुपयांचे बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पी. व्ही. सोलंके यांनी केले. संचालन राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजेंद्र हूड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय भेलाऊ, सुधाकर भिवगडे, आजनकर, सारडे, वरघट यांच्यासह आदींनी अथक परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)