शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

बाजार समितीत शेतकऱ्यांची तारांबळ

By admin | Updated: February 12, 2015 00:19 IST

मंगळवारच्या मध्यरात्री अचानक सुसाट वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्याने बाजार समितीत उघड्यावर ठेवलेला कृषिमाल वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.

अमरावती : मंगळवारच्या मध्यरात्री अचानक सुसाट वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्याने बाजार समितीत उघड्यावर ठेवलेला कृषिमाल वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. काही पोते पाण्यात ओले झाल्याने नुकसानीचा सामना करावा लागला. मंगळवारी मध्य रात्री अचानक सुसाट वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांचा बाजार समितीत ठेवलेला कृषिमाल पावसापासून वाचविताना शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती. काही ठिकाणी ताडपत्री हवेच्या दाबामुळे उडून गेल्याने कृषिमाल ओला झाला. मात्र फारसे नुकसान झालेले नाही.आवक घटल्याने नुकसान नाहीसध्या शेतीमालाला भाव नसल्याने बाजार समितीत मालाची आवक मागील वर्षीच्या तुलनेत फार कमी आहे. त्यामुळे काही माल गोदामात तर काही माल उघड्यावर ठेवला होता. पावसापासून मालाचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर धावपळ केली. आवक कमी असल्याने मालाचा बचाव करण्यात काहींना यश आले. मात्र काहींचे पोते पाण्यात ओले झाले.