शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अस्वलीच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, वनविभागाची डोळेझाक, नागरिकांत संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 18:05 IST

हिरापूरनजीकच्या गौरखेडा शिवारात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला. या परिसरात घडलेली ही तिसरी घटना होय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत असून वनविभागाविषयी नाराजी व्याप्त आहे.

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : तालुक्यातील हिरापूरनजीकच्या गौरखेडा शिवारात अस्वलीने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला. या परिसरात घडलेली ही तिसरी घटना होय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशत असून वनविभागाविषयी नाराजी व्याप्त आहे.शुक्रवारी हिरापूर येथील शेतकरी ज्ञानेश्वर फरकुंडे हे सकाळी ११ वाजता कपाशीच्या शेतात गेले होते. त्यांच्यावर अचानक अस्वलीने हल्ला केला. यापूर्वी याचा शेतात त्यांचा मुलगा मनोज याच्यावर काही दिवसांपूर्वी अस्वलाने हल्ला करून जखमी केले होते, तर त्याआधी याच परिसरात गजानन कावरे यांच्यावर अस्वलीने हल्ला के ला होता. या संपूर्ण घटनेची माहिती दहिगाव वनविभागाच्या कर्मचा-यांना देण्यात आली आहे.काही दिवसांत अस्वलीचे हल्ले वाढल्याने मजूर शेतात जाण्यास धजावत नाहीत. कपाशीची वेचणी व तुरीची सवंगणी अस्वलाच्या दहशतीपोटी थांबली आहे. अस्वलीचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे. मात्र वन विभागाने या घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. एकाच शेतात दोन घटना घडल्या. वन विभागाला तसे कळविले मात्र, कुणीच येऊन पाहिले नाही, यामुळे वनविभागाच्या कारभाराविषयी शंका निर्माण झाल्याचे मत जखमी शेतकरी ज्ञानेश्वर फरकुंडे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Amravatiअमरावती