शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांची महावितरणवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:05 IST

तालुक्यातील निंभी सबडिव्हिजन अंतर्गत येणाºया गावांमध्ये भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी मोर्शी येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक दिली.

ठळक मुद्देभारनियमनामुळे त्रस्त : ओलित करावे तरी कसे?

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : तालुक्यातील निंभी सबडिव्हिजन अंतर्गत येणाºया गावांमध्ये भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी मोर्शी येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयावर धडक दिली. यामुळे येथे तणाव वातावरण निर्माण झाला होता.यंदा पावसाने दडी दिल्याने खरीप हंगाम बुडीत असल्यात जमा झाला. यामुळे शेतकºयांसाठी रबी हंगाम महत्त्वाचा आहे. शेतकºयांनी रबीची पेरणी केली. मात्र, सिंचनासाठी विजेची गरज असताना भारनियमन होत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. निंभी सबडिव्हिजन अंतर्गत ेयेणाºया लिहिदा, नया वाठोडा, पुसला, इनापूर, पिंपळखुटा (मोठा) येथील कृषिपंपांचा पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने रबी सिंचन दुरापास्त झाले आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून विजेचा लंपडाव सुरू असल्याने शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे. यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी मोर्शी येथील विभागीय कार्यालयावर धडक दिली.मोर्चात अमर गोमकाळे, सारंग देशमुख, सागर देशमुख, किशोर तट्टे, मनोहर झगडे, आशिष पाटणकर, सचिन टेकाडे, तुकाराम कुरवाळे, पंजाबराव टारपे, सुनील ठवळी, बाळू खैरकर, तानासिंग चव्हाण, मारुती कुरवाळे, अनिल घुलक्षे, प्रशांत वाघाडे, अनिल चरडे आदी शेतकरी उपस्थित होते.विजेचे अस्तित्व काही मिनिटांपुरतेचरबी पेरणीच्या सिंचनासाठी विजेची गरज असताना तिचे अस्तित्व केवळ वीस ते तीस मिनिटाच्या अवधीसाठीच असते. पुन्हा वीजपुरवठा खंडित होतो. हाशमपूर रोहित्राचा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो याला नागरिकच नव्हे तर आता चक्क महावितरणचे कर्मचारी कंटाळले आहेत. स्थानिक अभियंत्याचे प्रयत्न तोकडे पडत असल्याने समस्यांमध्ये भर पडत आहे. नवीन रोहित्र बदलवून सहा महिने उलटले असतानाही वीजपुरवठा सुरू झालेला नाही. त्यामुळेही अडचणीत भर पडली आहे.