शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
2
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
3
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
4
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी
5
Anil Deshmukh: "पोलिसांचे धाडस कसे झाले?" महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर अनिल देशमुख यांची संतप्त प्रतिक्रिया
6
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
7
Women’s World Cup 2025: ज्या पावसाने खाते उघडले, त्याने शेवटी वाटही लावली; पाकची विजयाची पाटी कोरीच!
8
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
9
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
10
लालबागमधील हल्लेखोर प्रियकरापाठोपाठ ‘त्या’ मुलीचाही मृत्यू, किरकोळ कारणातून गेले दोन जीव  
11
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
12
Maruti CNG Cars: पेट्रोलच्या वाढत्या किमतींनी हैराण झालात? मारुतीच्या 'या' ५ सीएनजी कार वाचवतील तुमचे पैसे!
13
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
14
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
15
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
16
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
17
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
18
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
19
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
20
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!

ऐन दिवाळीत शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 01:31 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, उडीद, तूर, संत्रा पालेभाज्या आदी पिके नेस्तनाबूत झाले. या नुकसानामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. एकीडके दिवाळी, तर दुसरीकडे पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देनुकसानभरपाईची मागणी : युवा स्वाभिमानचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळी सणाला प्रारंभ होताच अवकाळी पावसाचे दमदार आगमन झाल्यामुळे जिल्हाभरात शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीन, कापूस, संत्रा व अन्य पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरापाई देण्यात यावी, अशी मागणी गुरूवार, ३१ आॅक्टोबर रोजी युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाव्दारे अपर जिल्हाधिकारी संजय पवार यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सोयाबीन, कपाशी, उडीद, तूर, संत्रा पालेभाज्या आदी पिके नेस्तनाबूत झाले. या नुकसानामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे. एकीडके दिवाळी, तर दुसरीकडे पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिके गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सलग तीन-चार वर्षांपासून नापिकीने धाराशाही पडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्याकरिता या सर्व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाने ५० हजार रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी युवा स्वाभिमानने केली आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष राजू रोडगे, आशिष कावरे, मंगेश इंगोले, उमेश ढोणे, अमोल पवार, प्रवीण पवार, मधुकर जाधव, रामेश्र्वर सरडे, विजय पिंपळक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती