शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अमरावती जिल्ह्यात शिरखेड परिसरात शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 14:51 IST

सततची नापिकी, बँकेचे कर्ज, खासगी सावकाराचे देणे तसेच पेरणीकरिता पैशाची तजवीज होत नसल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना मोर्शी तालुक्यात घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सततची नापिकी, बँकेचे कर्ज, खासगी सावकाराचे देणे तसेच पेरणीकरिता पैशाची तजवीज होत नसल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना मोर्शी तालुक्यात घडली.मंगरूळ भिलापूर येथील शेतकरी बाळासाहेब रामदासजी वानखडे (४५) यांनी घोडगव्हाण रस्त्यावरील एका कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेतला. त्यांच्या नावे १० एकर शेती असून बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. पेरणीचे दिवस जवळ आल्यावरसुद्धा पेरणीसाठी पैसे नसल्याने व बियाणे उधार मिळणार नसल्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यातच शेतीतून पाहिजे तसे उत्पन्न होत नव्हते. तसेच कर्ज परतफेडीची चिंता, यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नागरिकांनी सांगितले. बाळासाहेब यांच्या मागे आई, वडील, पत्नी तसेच मुलगा व मुलगी आसा आप्तपरिवार आहे. घटनेची माहिती मिळताच शिरखेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे, जमादार बावणे, जमादार हटवार, विनोद धर्माळे हे करीत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या