शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

राज्यघटना प्रत्येकाने वाचणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST

अमरावती : भारतीय राज्यघटना ही संपूर्ण जगाच्या पाठीवर सर्वांगसुंदर आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींकडून सतत ...

अमरावती : भारतीय राज्यघटना ही संपूर्ण जगाच्या पाठीवर सर्वांगसुंदर आहे. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींकडून सतत होत असल्याने विद्यार्थी दशेत त्याचे आकलन करण्याची नैतिक जबाबदारी ही सर्वांवर येऊन पडली आहे. त्यामुळे देश सुरक्षित व लोकशाहीच्या दृष्टीने समृद्ध राहावा, यासाठी राज्यघटनेतील तत्त्वे प्रत्येकानेच अंगी बानविण्याचे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी केले.

ते येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सचिव शेषराव खाडे, संचालक वैभव म्हस्के, आजीवन सदस्य प्रभाकर फुसे, आर.जी. सोळंके आदी उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन शुभांगी देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी कृतिका राऊत, प्राची नाकाडे, प्रिया काळमेघ, प्रिया वानखडे, करुणा वानखडे, शारदा अवटिक, सौरभ वानखडे, कुमरे, प्रतीक केदार, संकेत जोशी, अनुपम मावशे, शुभम तिवसकर, ज्ञानेश्वर महल्ले, पंकज कोठाळे, रामदास भुयार यांनी परिश्रम घेतले.