शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

राज्यात दर पाच तासात एका शेतकऱ्याने कवटाळला मृत्यू

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: April 21, 2023 16:11 IST

पश्चिम विदर्भ, मराठवाड्यात ९० दिवसांत ४६३ शेतकरी आत्महत्यांची नोंद

अमरावती : राज्यात दोन दशकापासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. यंदाच्या तीन महिन्यात पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील तब्बल ४६४ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. या दोन विभागात सरासरी दर पाच तासांत एक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.

राज्यात मराठवाड्यातील आठ, पश्चिम विदर्भातले पाच व पूर्व विदर्भातला वर्धा, असे १४ शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्हे आहेत. यामध्ये यवतमाळ, बुलडाणा, अमरावती व बीड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहेत. यामध्ये अमरावती जिल्ह्यात दोन वर्षांच्या तुलनेत प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. त्यातुलनेत या तीन जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. यंदा मार्चअखेरपर्यंत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात २१४ तर पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात २४९ असे एकूण ४६३ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे.

अरावती विभागीय आयुक्तांच्या अहवालानूसार जानेवारी २००१ पासून तब्बल १९,१२७ शेतकरी अस्मानी व सुल्तानी संकटाचे बळी ठरले आहेत. यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे १०,०२० प्रकरणे अपात्र ठरली आहेत तर ८१७९ प्रकरणात शासन मदत देण्यात आलेली आहे. याशिवाय २५० प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यंदा यवतमाळ जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती