शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढले

By admin | Updated: August 12, 2016 00:15 IST

शहरातून गेलेल्या अमरावती ते बुरहानपूर मार्गावरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाच्यावतीने

१५० दुकाने हटविली : मुख्य मार्ग मोकळा धारणी : शहरातून गेलेल्या अमरावती ते बुरहानपूर मार्गावरील अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाच्यावतीने गुरुवारी हटविण्यात आले. अचानक ही मोहीम सुरू झाल्याने व्यावसायिकांची धावपळ झाली. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सा.बां.उपविभागाचे उपविभागीय अधिकारी मिलिंद पाटणकर, पोलीस निरीक्षक किशोर गवई हे ताफ्यासह बसस्थानकावर धडकले. तेथील अतिक्रमण ४८ तासांत काढण्याचा इशारा ठाणेदार गवई यांनी संबंधितांना दिला. त्यानंतर बसस्थानक ते चर्च मार्गापर्यंतचे हातठेले, कच्चे शेड, हटविले. जेसीबी व ट्रॅक्टर येताच व्यावसायिकांनी स्वत:हून त्यांचे अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. त्यामुळे दोन तासांत बसस्थानक, पेट्रोलपंप, दयाराम चौक, हनुमान चौक येथील दुतर्फा अतिक्रमण मोकळे झाल्याने शहराचे सौंदर्य फुलून उठले. (तालुका प्रतिनिधी) कारवाईदरम्यान एसडीओंची सतर्कता कोणतीही सूचना व गाजावाजा न करता अचानक मोहीम सुरू झाल्याने व्यावसायिकांची धावपळ सुरू झाली. सर्वांनी अतिक्रमण तातडीने काढण्यास प्रारंभ केला. ही मोहीम गुप्त राहावी, अशी काळजी एसडीओ षणमृगराजन एस. यांनी घेतली होती, हे विशेष. लोकमतचा पाठपुरावा नागरिकांचे समाधान मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासाठी तालुका वकील संघ आणि ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला होता. त्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेमुळे एकीकडे व्यावसायिकांमध्ये नाराजी असली तरी नागरिकांनी मात्र समाधान व्यक्त केले आहे.