शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचे वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:31 IST

पान २ राजुरा बाजार : वरूड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला असून, शासनाने अशा सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली ...

पान २

राजुरा बाजार : वरूड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला असून, शासनाने अशा सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली आहे. मात्र, कोरोनाच्या सावटाखाली मार्चमध्ये निवडणूक होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.

राजुरा बाजारसह अमडापूर, वडाळा, काटी, गाडेगाव, हातुर्णा व वघाळ या गावांतील निवडणूक प्रस्तावित आहे. सर्वच पक्षांनी राखीव जागेसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता, सर्वच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या तयारीत दिसत आहेत. आरक्षण जाहीर झाले तेव्हापासून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला व मतदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. काही पक्षांच्या नेत्यांनी बैठकींना सुरुवात केली आहे. देशामध्ये कोरोनाचे संकट आल्यामुळे निवडणुका लांबणीवर ढकलण्यात आल्या आहेत. परंतु, मागील काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या कमी येत असल्याने सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

युवा वर्ग राजकारणात

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात युवा वर्ग रिंगणात राहण्याची शक्यता आहे. निवडणूक तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. असे असले तरी सर्वच पक्षांकडून बैठकांना सुरुवात झाली असून, काहींनी तर मतदारांशी भेटीगाठीसुद्धा सुरू केल्या आहेत. सरपंचपदासाठीची आरक्षण जाहीर झालेले नाही. त्यामुळे यावेळी सरपंचपदासाठी कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर होईल, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

------