शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आठ महिन्यांत लाचखोरीची ६१६ प्रकरणे, एसीबीचे ५८४ ट्रॅप यशस्वी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 17:58 IST

नोटबंदीनंतरही लाचखोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. आठ महिन्यांत राज्यात एसीबी ट्रॅप, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराची ६१६ प्रकरणे उघडकीस आली आहेत.  

अमरावती, दि. 4 - नोटबंदीनंतरही लाचखोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. आठ महिन्यांत राज्यात एसीबी ट्रॅप, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराची ६१६ प्रकरणे उघडकीस आली आहेत.  एसीबीने याकालावधीत टाकलेले ५८४ ट्रॅप  यशस्वी झाले आहेत. अपसंपदेची १४ प्रकरणे असून भ्रष्टाचाराची अन्य १८ प्रकरणे आहेत. अशी एकूण ६१६ प्रकरणे लाचलुचपत विभागाने उघडकीस आणली आहेत. यामध्ये शेकडो आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. एसीबीने दिलेल्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत पुणे विभागात एसीबीने टाकलेले सर्वाधिक १३३ ट्रॅप यशस्वी झाले आहेत. सर्वात कमी म्हणजे अवघे २४ ट्रॅप मुंबई विभागात टाकण्यात आले आहेत. ठाणे ६५, नाशिक ८३, नागपूर ७१, अमरावती ५४, औरंगाबाद ८५ व नांदेडमध्ये ६९ सापळे टाकण्यात आले होते. लाचखोरीत पहिला क्रमांक महसूल विभागाचा असून १४५ सापळे  यशस्वी झाले आहेत. नेहमीप्रमाणे दुसरा क्रमांक पोलीस प्रशासनाचा लागतो. १०७ सापळ्यांमध्ये लाच घेताना पोलीस अडकले आहेत. सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी एक ट्रॅप हा अन्न व प्रशासन विभाग, राज्य परिवहन विभाग, म्हाडामध्ये टाकण्यात आला होता. लाचखोरांवर एसीबीची नजर असल्यामुळे अधिकाºयांनी चांगलाच धसका घेतला आहे. वर्ग १ चे  ५४ अधिकारी लाचखोरवर्ग १ चे ५४ अधिकारी एसीबीच्या सापळ्यात अडकले आहेत. वर्ग २ चे ६७ तर वर्ग ३ चे सर्वाधिक ४९२ कर्मचारी आणि वर्ग ४ च्या ३०  कर्मचाºयांचा लाचखोरांमध्ये समावेश आहे. यावरून लाचखोरीचे प्रमाण किती झपाट्याने वाढत आहेत, हे दिसून येते. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार