शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

राज्यात आठ महिन्यांत लाचखोरीची ६१६ प्रकरणे, एसीबीचे ५८४ ट्रॅप यशस्वी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 17:58 IST

नोटबंदीनंतरही लाचखोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. आठ महिन्यांत राज्यात एसीबी ट्रॅप, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराची ६१६ प्रकरणे उघडकीस आली आहेत.  

अमरावती, दि. 4 - नोटबंदीनंतरही लाचखोरीचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. आठ महिन्यांत राज्यात एसीबी ट्रॅप, अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराची ६१६ प्रकरणे उघडकीस आली आहेत.  एसीबीने याकालावधीत टाकलेले ५८४ ट्रॅप  यशस्वी झाले आहेत. अपसंपदेची १४ प्रकरणे असून भ्रष्टाचाराची अन्य १८ प्रकरणे आहेत. अशी एकूण ६१६ प्रकरणे लाचलुचपत विभागाने उघडकीस आणली आहेत. यामध्ये शेकडो आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. एसीबीने दिलेल्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ३१ ऑगस्ट २०१७ पर्यंत पुणे विभागात एसीबीने टाकलेले सर्वाधिक १३३ ट्रॅप यशस्वी झाले आहेत. सर्वात कमी म्हणजे अवघे २४ ट्रॅप मुंबई विभागात टाकण्यात आले आहेत. ठाणे ६५, नाशिक ८३, नागपूर ७१, अमरावती ५४, औरंगाबाद ८५ व नांदेडमध्ये ६९ सापळे टाकण्यात आले होते. लाचखोरीत पहिला क्रमांक महसूल विभागाचा असून १४५ सापळे  यशस्वी झाले आहेत. नेहमीप्रमाणे दुसरा क्रमांक पोलीस प्रशासनाचा लागतो. १०७ सापळ्यांमध्ये लाच घेताना पोलीस अडकले आहेत. सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी एक ट्रॅप हा अन्न व प्रशासन विभाग, राज्य परिवहन विभाग, म्हाडामध्ये टाकण्यात आला होता. लाचखोरांवर एसीबीची नजर असल्यामुळे अधिकाºयांनी चांगलाच धसका घेतला आहे. वर्ग १ चे  ५४ अधिकारी लाचखोरवर्ग १ चे ५४ अधिकारी एसीबीच्या सापळ्यात अडकले आहेत. वर्ग २ चे ६७ तर वर्ग ३ चे सर्वाधिक ४९२ कर्मचारी आणि वर्ग ४ च्या ३०  कर्मचाºयांचा लाचखोरांमध्ये समावेश आहे. यावरून लाचखोरीचे प्रमाण किती झपाट्याने वाढत आहेत, हे दिसून येते. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार