शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

तीन लाखांपुढील कामासाठी ई-टेंडर

By admin | Updated: August 4, 2015 00:02 IST

शासकीय संस्था, स्वायत्त संस्थांना लागणाऱ्या वस्तुंची खरेदी ई-टेंडरिंगद्वारे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

शासन निर्णय : १ आॅक्टोबरपासून अंमलबजावणीअमरावती : शासकीय संस्था, स्वायत्त संस्थांना लागणाऱ्या वस्तुंची खरेदी ई-टेंडरिंगद्वारे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तीन लाखांपेक्षा अधिक खरेदी असल्यास यापुढे ई-टेंडरिंगच करावे लागेल. या धोरणाची अंमलबजावणी १ आॅक्टोबर २०१५ पासून करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. गेल्या २३ वर्षांत खरेदीच्या धोरणामध्ये बदल झाला नव्हता. खरेदी प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी तीन लाखांवरील सर्व खरेदी ई-टेंडरिंगद्वारे करण्याचा निर्णय ३० जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या धोरणात राज्यभरातील उद्योजकांना तसेच सूक्ष्म व लघु उद्योजकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यातही अनुसूचित जाती व जमातीतील लघु उद्योजकांना विशेष प्राधान्य असेल. नव्या धोरणानुसार मध्यवर्ती भांडार खरेदी संस्थेमार्फत करण्यात येणारे दर करार बंद करण्यात आले आहेत. बहुतांश खरेदी जिल्हा व विभागस्तरावर त्यांच्या वित्तीय अधिकारांच्या मर्यादेत राहील. यामध्ये उद्योजकांना प्राधान्य देऊन राज्याबाहेरील पुरवठादारांचा कर कमी असेल तर पुरवठादारांना ५० टक्के कंत्राट देण्याचा अधिकार असेल. सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी २४१ वस्तू राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. ही खरेदी करताना त्यातील २० टक्के खरेदी ही अनुसूचित जाती व जमातीतील उद्योजकांकडून करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)यापूर्वी विविध कामांसाठी पाच लाखांपेक्षा अधिक किमतीचे साहित्य खरेदी करण्यासाठी व इतर बाबींसाठी ई-टेंडरिंग प्रक्रिया राबविली जात होती. मात्र, आता तीन लाखांवर खरेदी करताना ही प्रक्रिया केली जाईल. यामुळे कामात पारदर्शकता येईल. - रवींद्र मुंदे,सदस्य, जिल्हा परिषद.