शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांचा ई-लिलाव

By admin | Updated: January 10, 2015 22:45 IST

जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांचा लिलाव ई-प्रक्रियेद्वारे २० जानेवारी रोजी होणार असून १ लाख ९ हजार ५९३ ब्रासमधून ३१ कोटी ९६ लाख ९५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

मोहन राऊत - अमरावतीजिल्ह्यातील ८१ रेतीघाटांचा लिलाव ई-प्रक्रियेद्वारे २० जानेवारी रोजी होणार असून १ लाख ९ हजार ५९३ ब्रासमधून ३१ कोटी ९६ लाख ९५ हजार रूपयांचे उत्पन्न मिळणार आहे.धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीमध्ये सर्वाधिक ७ रेतीघाट आहेत. यातून ४९ हजार ५२३ ब्रास रेतीच्या उत्खननाला परवानगी मिळणार असून २१ कोटी ५४ लाख ५१ हजार ८७४ रूपयांचा महसूल एकट्या धामणगाव तालुक्याकडून मिळणार आहे़ भातकुली तालुक्यात रेतीघाट असून ५ हजार ८७५ एकूण ब्रास रेतीचा लिलाव ई-प्रक्रियेव्दारे करण्यात येणार येणार आहे. लिलावासाठी आॅनलाईन नोंदणी५३ लाख ६३ हजार १५ रूपये मिळणार आहे़ तिवसा तालुक्यात सात रेती घाटांचा लिलाव होऊन शासनाला ५ कोटी ९२ लाख २९ हजार ३३५ रूपयांचा महसूल प्राप्त होणार आहे़दर्यापूर तालुक्यात २८ घाटांचा लिलाव होणार आहे़ २०,१५२ ब्रासमधून शासनाला २ कोटी १४ लाख ५२,६१७ रूपये मिळणार आहे़ अंजनगाव तालुक्यातील ३ रेतीघाटांची अपसेट प्राईज २४ लाख ६६,६३३ रूपये ठेवण्यात आली आहे़ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ३ रेतीघाटांची किंमत २ कोटी ५८ लाख ७,८६० रूपये आहे़ चांदूरबाजार तालुक्यातील चार रेतीघाटाची किंमत १ कोटी ६३ लाख ८०५८ रूपये आहे़ धारणी तालुक्यातील ७ रेत घाटांच्या लिलावाची अपसेट प्राईज ३२ लाख ७० हजार ३४४ ठेवण्यात आली आहे़ जिल्ह्यातील वर्धा नदीकाठावरील घाट तसेच पूर्णानगर, भातकुली, चाकूर, दाऊतपूर, हिंमतपूर, वातोंडा, भारवाडी, जावरा, फत्तेपूर, चांदूर ढोरे, निंबा, वासेवाडी, तळणी पूर्णा,तामसवाडी, बाजीतपूर, सावळापूर, वडगाव, येसुर्णा, येलकी, देऊतवाडा, शिवारा, निंभार्णी, उंबरखेड, धामंत्री, यासह अन्य घाटांचा लिलाव होईल.