शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कर्तव्य गावात अन् वास्तव्य शहरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:12 IST

करजगाव : शासकीय नोकरदारांना शहरात राहणे आवडते. काही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे अनिवार्य असतानाही ते मुख्यालयी ...

करजगाव : शासकीय नोकरदारांना शहरात राहणे आवडते. काही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे अनिवार्य असतानाही ते मुख्यालयी राहत नसल्याचे माहिती सर्वश्रुत आहे.

कोरोनाची धास्ती, त्यातच तलाठी, ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, महावितरणचे कर्मचारी, अधिकारी हे शहरात वास्तव्यास असून, तेथून ये-जा करीत आहेत. त्यामुळे ते कार्यालयात कार्यालयीन वेळेत हजर राहत नसून, नागरिकांना वारंवार चकरा माराव्या लागतात. अशा कामचुकार, वेळकाढू कर्मचारी, अधिकाऱ्यांवर प्रशासकीय अधिकारी, नेते यांचा वचक राहिलेला नाही. यावर कोण अंकुश लावेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागरिकांना मनस्ताप

सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे संगनमताने सर्व काही आलबेल सुरू आहे. कुणाचाच धाक नाही की, वचक नाही. वर्तमानपत्रात वारंवार बातमी प्रकाशित झाल्या. परंतु, काहीच फरक पडत नाही. कुणाचाच यावर अंकुश नाही. या सर्वांचा सामान्य नागरिकांना मनस्ताप होत आहे.