शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भूकंपाच्या हादऱ्याने अमरावती जिल्ह्यातले साद्राबाडी पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:23 IST

मेळघाटातील साद्राबाडी येथे सातत्याने भूकंपाचे हादरे बसत असल्याने भीतीपोटी नागरिक नातेवाईकांकडे गेल्याने गाव ओस पडले आहे.

ठळक मुद्देशासकीय यंत्रणा पोहोचलीमहिला, मुले नातेवाइकांकडे, घराची राखण करताहेत पुरुष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटातील साद्राबाडी येथे सातत्याने भूकंपाचे हादरे बसत असल्याने भीतीपोटी नागरिक नातेवाईकांकडे गेल्याने गाव ओस पडले आहे. गावात घरांची राखण करण्यासाठी प्रत्येकी एक व्यक्ती थांबली असून, सायंकाळी गावाबाहेर व सकाळी पुन्हा गावात, अशी बहुतांश कुटुंबांची दैनंदिनी झाली आहे.२२ आॅगस्टला दुपारी ४ नंतर धरणीकंप झाला. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास एक मोठा हादरा बसला. त्यानंतर २.३० च्या सुमारास पाच जबर हादरे बसले. गुरुवारी पहाटे ५.३० वाजता सौम्य हादरे बसले. त्यानंतर सकाळी ७ वाजता पुन्हा जबर हादरा बसला. नंतर सकाळी १०.२१ ते १०.५८ पर्यंत पाच जबर हादरे बसले. धरणी कंपाचे हे सत्र सतत सुरू असल्याने नागरिकांनी बुधवारीच महिला व मुलांना नातेवाईकांच्या घरी पोहचविले. त्यामुळे परिसरातील गावे ओस पडली आहेत. नागरिकांच्या मनातून भूकंपाची भीती कमी झालेली नाही. जमिनीला बसणाऱ्या हादऱ्यांचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

सूनबाई गेल्या माहेरीगावात लग्न होऊन आलेल्या नवीन सूनेला तिच्या माहेरचे लोक मंडळी भूकंपाच्या वार्तेने घेऊन गेले आहेत. गावातील ५० टक्के महिला व मुले गाव सोडून गेले आहेत.

आपत्ती निवारण पथक पोहोचलेअमरावतीहून धारणीमार्गे लगतच्या साद्राबाडीसह लगतच्या गोलांडोह गावात आपत्ती निवारण पथक दाखल झाले. पथकात १० जवानांचा समावेश आहे. गुरुवारी पथकाने आजूबाजूच्या गावांना भेटी देऊन लोकांना धीर दिला.भाजपकडून मदतीचा हातभारतीय जनता पक्षातर्फे रेस्क्यू पथक आणि कर्मचाऱ्यांसाठी जेवण व नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. भाजपाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील हे कार्यकर्त्यांसह जिल्हा परिषद शाळेत नाश्ता आणि जेवण घेऊन आले.

टॅग्स :Earthquakeभूकंप