शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

१९५० पासून सातव्यांदा जून कोरडा

By admin | Updated: July 2, 2014 23:08 IST

रोहिणी, मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने खरीप २०१४ च्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. तूर्तास आठवडाभर तरी पावसाची शक्यता नाही. सन १९५० पासूनचा आढावा घेतला असता मान्सून लांबण्याची ही सातवी

गजानन मोहोड - अमरावतीरोहिणी, मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने खरीप २०१४ च्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. तूर्तास आठवडाभर तरी पावसाची शक्यता नाही. सन १९५० पासूनचा आढावा घेतला असता मान्सून लांबण्याची ही सातवी वेळ आहे. साधारणपणे कितीही उशीर झाला तरी जून अखेर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी व्हायला हवी. तूर्तास तशी शक्यता दिसत नसल्याने खरीप पिकांच्या सरासरी उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे.यापूर्वी १९५१, १९५५, १९६५, १९७२, १९८७, २००९ व आता २०१४ मध्ये जून महिना कोरडा गेला. गेल्या ६४ वर्षांत सातव्यांदा जून महिना कोरडा गेल्याचे चित्र आहे. याचा थेट परिणाम खरिपाच्या पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात खरिपाच्या ७,०२,००० क्षेत्रांपैकी १० टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्येही सिंचनाची सुविधा असणाऱ्या क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने २० ते २५ जूनदरम्यान दरवर्षी पेरण्या आटोपतात. परंतु यंदा पावसाने दडी दिल्याने उत्पादन प्रभावित होण्याची चिन्हे आहेत.