शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

दिया सिंचन योजना टाकणार कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:23 IST

मेळघाटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना या महिन्याच्या अखेरीस विशेष भेट मिळणार आहे.

ठळक मुद्देसौर ऊर्जा प्रकल्प साकारणार : विभागीय आयुक्तांनी केली पाहणी

आॅनलाईन लोकमतधारणी : मेळघाटातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना या महिन्याच्या अखेरीस विशेष भेट मिळणार आहे. या गरीब अल्पभूधारक कोरडवाहू शेतकºयांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडविण्यासाठी उपसा सिंचन योजनेला सौर ऊर्जेची साथ देण्यात येत आहे. राज्यातील पहिल्या या अभिनव योजनेचा मानकरी तालुक्यातील दिया गाव ठरला आहे.या योजनेंतर्गत सिपना नदीच्या काठावरील टेकडीवर मातीबांध पूर्ण झाले आहे. या बंधाऱ्यात सिपना नदीवरील उपसा सिंचन योजनेवर सौर ऊर्जेच्या माध्यमातून पाणी उपसण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश ढवळे आणि कार्यकारी अभियंता क्षीरसागर हे लक्ष ठेवून आहेत. याच महत्त्वाकांक्षी योजनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी वभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी प्रकल्पस्थळाला भेट दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी विजय राठोड, तहसीलदार संगमेश कोडे, बीडीओ उमेश देशमुख, कृषि अधिकारी आदी उपस्थित होते.