शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

धानोरा गुरव येथील बेंबळा नदीवरील बंधारा कोरडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:12 IST

फोटो पी २५ धानोरा नांदगाव खंडेश्वर : एकीकडे पाणीटंचाई निवारणासाठी शासनाचा दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होत असताना धानोरा गुरव ...

फोटो पी २५ धानोरा

नांदगाव खंडेश्वर : एकीकडे पाणीटंचाई निवारणासाठी शासनाचा दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होत असताना धानोरा गुरव येथील बेंबळा नदीवरील बंधाऱ्याचे गेट न अडविल्याने बेंबळा नदीतील पाणी वाहून गेले. आज बंधाऱ्यात समोरील परिसर कोरडा ठणठणीत झालेला आहे.

लाखो रुपये खर्चून हा कोल्हापुरी बंधारा उभारण्यात आला. या बंधाऱ्यात जर नदीचे पाणी अडवले गेले असते तर आजूबाजूच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढली असती व गुरांनादेखील पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले असते, असे धानोरा गुरव येथील उपसरपंच प्रमोद कोहळे यांनी सांगितले. हा बंधारा बेंबळा नदीवर धानोरा गुरव ते वाढोणा रामनाथ रस्त्यावर नांदसावंगी फाट्याजवळ आहे. संबंधित विभागाने वेळीच या बंधाऱ्यांची दुरुस्ती करून गेट बंद केले असते तर आज त्या ठिकाणी जलसंचय झालेला आढळून आला असता. पण या बंधाऱ्याचे गेट बंद न केल्याने पावसाचे पाणी आले आणि नदीतून वाहून गेले. पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम शासन राबवीत असताना हा संबंधित विभागाचा कर्मदरिद्री पणाच नव्हे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.