शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

बिबट्याला घाबरु नका, संयम पाळा

By admin | Updated: April 2, 2015 00:27 IST

नागरी वस्तींच्या विस्तारामुळे बिबट्यांच्या अधिवासात अडथळा निर्माण झाला आहे.

अमरावती: नागरी वस्तींच्या विस्तारामुळे बिबट्यांच्या अधिवासात अडथळा निर्माण झाला आहे. बिबट नागरी वस्तीत आला नसून नागरीकच त्यांच्या अधिवासात गेले आहे. बिबट मांजर प्रजातीचा असून त्याला मानवी वस्तीजवळ राहण्याची सवयच आहे. त्यामुळे बिबट्याला न घाबरत थोडा संयम पाळा, आक्रमक होऊ नका, असे, आवाहन मुख्य वनसंरक्षक संजीव गौड यांनी केले. जंगलातील खासगी क्षेत्रात नागरी वस्ती दिवसेदिवस वाढत आहे. त्यामुळे जंगलाला चारही बाजूने नागरी वस्तीचा वेढा निर्माण झाला आहे. जंगलात राहणारे वन्यजीव जगंलाबाहेर आल्यास ते सरळ मानवी वस्तीत येत असल्याचे आढळून येत आहे. बिबट्याला नागरिक वस्तीत सहजरित्या खाद्य उपलब्ध होत असून त्यांच्यासाठी ते वातावरण पोषक ठरत आहे. त्यातच बिबटची मानवी वस्तीजवळ राहण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे तो मानवी वस्तीच्या आजुबाजुला अधिवासात राहतो. हळूहळू नागरी वस्तीचा विस्तार जंगल भागाकडे होत आहे. त्यामुळे बिबट्यांचे दिसणे साहजिकच आहे. हळूहळू नागरीक जगंलाच्या अधिवासात जात असल्याने वन्यप्राणी दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. ही परिस्थीती मानवामुळेच उदभवली आहे, असे मत मुख्यवनसंरक्षक गौड यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले. एसआरपीएफ कॅम्प परिसरात डुक्कर व श्वान सारखे भक्षक जवळच उपलब्ध होत असल्यामुळे बिबट तेथे वास्तव्यास आले. मात्र, घाबरुन न जात सुरक्षेसाठी जगंलाजवळील परिसरात सकाळी व सायंकाळी जाणे टाळले पाहिजे, असे आवाहन गौड यांनी केले आहे.रात्री १२.३० ला बिबट कॅमेऱ्यात कैदवनविभागाच्या शिकारी प्रतिबंधक विभागाने एसआरपीएफ कॅम्प परिसरात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये मंगळवारी रात्री १२.३० वाजता बिबट कैद झाला. बिबट्याने नाल्याजवळील परिसरात फेरफटका मारल्यावर तेथून निघून गेल्याचे कॅमेऱ्यांत कैद झाले आहे. दोन दिवसांपासून बिबटाचा वावर कमी झाल्याचे वनविभागाचा निदर्शनास आले.