शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

हातुर्णा येथील १८२ पूरपीडितांना भूखंडाचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST

वरूड : तालुक्यातील हातुर्णा येथील १८२ पूरपीडितांना भूखंडाचे वितरण करण्यात आले. अनेक वर्षांनंतर त्यांना दिलासा मिळाला आहे. सन १९९१ ...

वरूड : तालुक्यातील हातुर्णा येथील १८२ पूरपीडितांना भूखंडाचे वितरण करण्यात आले. अनेक वर्षांनंतर त्यांना दिलासा मिळाला आहे. सन १९९१ साली वर्धा नदीला आलेल्या पुराचा हातुर्णा गावातील नागरिकांना जबर फटका बसला. या पुरात अनेक घरे वाहून गेली. यावेळी हातुर्णा येथील १८२ नागरिकांचे पुनर्वसनाचे आश्वासन शासनाने दिले होते.

कालांतराने तेथील शासकीय जमिनीवर पट्टेसुद्धा पाडण्यात आले. मात्र, २९ वर्षांनंतर प्रत्यक्षात १८२ पुनर्वसित नागरिकांना भूखंडाचे वाटप झालेले नव्हते. पट्टे न मिळाल्याने पुरात खचलेल्या घरात राहणे नागरिकांच्या नशिबी आले आहे. त्यामुळे अनेकांची राहती घरे खचली, पडली, काही नागरिक गावातच जागा मिळेल तिथे राहत आहेत. कुणी भाड्याच्या घरात राहत आहेत. अनेक वर्षांपासून हातुर्णा येथील पुरपीडित नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत असताना हातुर्णा येथील पूरपीडित नागरिकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी तात्काळ भूखंड वाटपाचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २९ लाभार्थ्यांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते भूखंड वाटप करण्यात आले.

त्यावेळी तहसीलदार किशोर गावंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील, नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी, ग्रामसेवक वणवे, मनोहरराव खरडे, विनोद ठाकरे, राहुल महल्ले, पंकज ठाकरे, गणेशराव घरडे उपस्थित होते.

---------------