कडाक्याच्या उन्हामुळे जंगलातील नदी-नालेसह पानवठे आटले आहेत. त्यामुळे पशु-पक्षी पाण्याच्या शोधात भटकंती करीत आहे. वडाळी तलावाशेजारीच असणाऱ्या बगिच्यामधील बोअरच्या पाईपमधून निघणाऱ्या पाण्यापासून तृष्णा भागविताना खारुताई.
व्याकूळ
By admin | Updated: May 6, 2015 00:27 IST