शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:13 IST

कावली वसाड : धामणगाव रेल्वे तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया होण्यापूर्वीच ग्रामीण भागात छुपा प्रचार सुरू झाला ...

कावली वसाड : धामणगाव रेल्वे तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज छाननी प्रक्रिया होण्यापूर्वीच ग्रामीण भागात छुपा प्रचार सुरू झाला आहे. साधारणपणे लोकसभा-विधानसभा निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला ग्रामीण भागातील नागरिक अधिक पसंती देत असल्याचे सद्यस्थितीत दृष्टीस पडत आहे. इच्छुकांनी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्याच दिवसांपासून आपल्या परिसरातील मतदारांच्या भेटीगाठी प्रारंभ केल्या. याशिवाय पॅनेल इतरांपेक्षा कशी प्रभावशाली आहे, हे ठसवून सांगण्यासाठी गावपुढारी पुढे येत आहेत.

मार्च महिन्यामध्ये होणारी ग्रामपंचायतींची निवडणूक कोरोना विषाणूच्या आगमनामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. आता नव्याने होत असलेल्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण विकासाच्या मुद्द्यावर पुढे येत आहेत.

एकंदर गुलाबी थंडीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण ग्रामीण भागात तापत असल्याचे दिसत आहे.