शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

तीर्थक्षेत्रांसाठी १५० कोटींचा विकास आराखडा

By admin | Updated: June 25, 2016 00:06 IST

भातकुली तालुक्यातील ऋणमोचन तिर्थक्षेत्रासह नांदेडा व जसापूर या गावांसाठी १५० कोटींचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे

राणांचा पाठपुरावा : केंद्रीय मंत्र्यांचा आज दौराअमरावती: भातकुली तालुक्यातील ऋणमोचन तिर्थक्षेत्रासह नांदेडा व जसापूर या गावांसाठी १५० कोटींचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. केंद्रीयमंत्री पीयूष गोयल हे शनिवारी ऋणमोचन तिर्थक्षेत्रस्थळाला भेट देतील. आ.रवि राणा यांच्या प्रयत्नांनी विकास आराखडा तयार होत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी यासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी आ. रवि राणा, ना. पियूष गोयल यांचे विशेष कार्य अधिकारी पी. एस. गोतमारे, स्वीय सहायक अनिल सिंग, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदींनी ना. गोयल यांच्या दौऱ्याचे नियोजन केले. ना. पियूष गोयल यांच्या हस्ते ऋणमोचन येथे ३०० शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे वाटप केले जाणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना सायकल वाटप, वृक्षरोपणाचा कार्यक्रमाविषयी चर्चा झाली. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या ऋणमोचन येथे ढोल दिंडीचा गजर, गोापाला- गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाच्या गजरात ना. गोयल यांचे स्वागत केले जाईल. ना. गोयल यांनी बडनेरा मतदारसंघातील तीन गावे दत्तक घेतली आहे. जिल्हा प्रशासनाला या दौऱ्याच्या अनुषंगाने जय्यत तयारी करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीला उपविभागीय महसूल अधिकारी जगताप, तहसीलदार वैशाली पाथरे, कृषी अधिकारी अनिल खर्चान, कार्यकारी अभियंता मोहोड आदी उपस्थिती होते.