शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदार शेतकरी पुनर्गठनापासून वंचित

By admin | Updated: September 1, 2015 00:08 IST

नाबार्ड योजनेंतर्गत सन २००४ मध्ये सन १९९९ ते २००४ या पाच वर्षांच्या कालावधीत सतत दोन वर्षे दुष्काळ घोषित केलेल्या ...

शासनाने केला विश्वासघात : जिल्ह्यात सतत नापिकी, शेतकरी हैराणप्रभाकर भगोले चांदूररेल्वेनाबार्ड योजनेंतर्गत सन २००४ मध्ये सन १९९९ ते २००४ या पाच वर्षांच्या कालावधीत सतत दोन वर्षे दुष्काळ घोषित केलेल्या गावातील शेतकऱ्यांकडील संपूर्ण येणे कर्ज व त्या कर्जावरील संपूर्ण व्याज एकत्र करुन थकीत कर्जाचे समान पाच वर्षांच्या किस्त पाडून बँकांनी पुनर्गठन केले. या योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील २३८ गावांतील पात्र सहकारी संस्थांचे ५४०६ शेतकऱ्यांकडील १०७६ लाख रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन केले होते. परंतु रिझर्व्ह बँक रेगुलेशन अ‍ॅट कायदा १९४९ कलम ३५(अ) नुसार २० नोव्हेंबरच्या आदेशान्यवये अमरावती जिल्ह्यातील सर्व ६६८ सहकारी संस्थेचे कर्जवाटप बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन कर्जपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे राज्य शासनाने २००५ मध्ये विदर्भातील आत्महत्याग्रस्त ६ जिल्ह्यांत विदर्भ पॅकेज जाहीर करुन त्याअंतर्गत सहकारी बँकेला १०७६ लाख कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाल्यामुळे पुनर्गठन थकबाकीदार सभासदांना नवीन कर्जवाटप केले. अमरावती जिल्ह्यातील १९८१ गावातील पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याच्या कारणावरून दुष्काळ घोषित करुन विविध उपाययोजना जाहीर केल्या होत्या. विविध योजनेंतर्गत शासनाच्या धोरणानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज वसुल करुन कर्जाचे तीन वर्षांच्या समान हप्त्यात रुपांतर करुन शेतकऱ्यांना केलेल्या कर्जवाटपामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचे ओझे वाढून त्या कर्जावर १२ टक्के प्रमाणे व्याज आकारणी करण्यात आल्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्ज भरणे शक्य न झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहे.