शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

विभागीय आयुक्तांनी सावरली बाजू

By admin | Updated: April 22, 2017 00:22 IST

विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांनी प्रशासनाची बाजू मांडताना श्रीक्षेत्र मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव

अमरावती : विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांनी प्रशासनाची बाजू मांडताना श्रीक्षेत्र मोझरी, कौंडण्यपूर व वलगाव या तीनही तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासनाकडून तरतूद प्राप्त झाली. या तीर्थक्षेत्रांचा पर्यटन वाढीच्या दृष्टीने पिण्याचे पाणी, शौचालय, पर्यटकांचे आवागमनाची सोय, भक्तांसाठी बैठक व्यवस्था, विद्युत व्यवस्था, लहान मुलांसाठी बगीचा, पोलीस चौकी, रुग्णालय यासारख्या मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात. नियोजन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रकल्प कार्यकारीणी समिती आदींनी इमारत बांधकाम, सांडपाणी व्यवस्थापन व इतर स्थापत्य कामे नियोजनबद्ध पद्धतीने निर्माण करावी, असे गुप्ता म्हणाले. शासनाकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्रीक्षेत्र मोझरी विकास आराखड्यासाठी आर्थिक वर्ष २०१७ एकूण तरतूद १५० कोटी ८३ लक्ष रुपये आहे. यापैकी १३९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. सुमारे १४३ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तीर्थस्थळाच्या परिसरातील कामे करण्यासाठी कार्यान्वीत यंत्रणाना ११४ कोटी रुपये वितरीत केले असून ईतका प्रत्यक्ष खर्च झाला आहे. मोझरी विकास आराखडयामध्ये मोझरी शहरातील नऊ विकास कामे, मोझरी, शेंदोळा खुर्द, वरखेड, शिराळा, यावली (शहीद) आदी गावातील विकास कामे तसेच राष्ट्रगंत तुकडोजी महाराजाचे विचार, शिकवण, मूल्य आणि दृष्टी यांचा प्रसार करणे या कामांचा अंतर्भाव आहे. अशी माहिती नियोजन विभागाव्दारे बैठकीत देण्यात आली. तिवसा तालुक्यातील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान श्रीक्षेत्र कौंडण्यपूर परिसरात पायाभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी २० कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. सन २०१६-१७ पर्यंत १७ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. सुमारे १४ कोटी रुपये संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात आला असून कार्यान्वयीन यंत्रणेव्दारे १३ कोटी खर्च झालेला आहे. जिल्ह्यातील वलगाव येथील संत गाडगेबाबांची निर्वाणभूमी विकसित करून मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी ३७ कोटीच्या विकास आराखड्यातील एकूण ३२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कार्यान्वयीन यंत्रणेला आतापर्यंत २५ कोटी वितरीत करण्यात आले असून त्यापैकी १८ कोटी खर्च झालेला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईने या तिन्ही विकास आराखड्यातील कामे रखडत आहे. त्यामुळे आ. यशोमती ठाकूर संतप्त झाल्या. बैठकीत त्यांनी आराखड्यासंबंधी यंत्रणेला खडेबोल सुनावले. विभागीय आयुक्तांनी हा मुद्दा गंभीरतेने घेत कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. (प्रतिनिधी)