शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

लॉकडाऊन हटवा, व्यापाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST

अमरावती : शासनाने सोमवारी रात्री ८ वाजता जाहीर केलेले लॉकडाऊन हे व्यापारी, उद्योजक, कामगार, मजुरांसाठी नुकसानदायक आहे. त्यामुळे शासनाने ...

अमरावती : शासनाने सोमवारी रात्री ८ वाजता जाहीर केलेले लॉकडाऊन हे व्यापारी, उद्योजक, कामगार, मजुरांसाठी नुकसानदायक आहे. त्यामुळे शासनाने सकारात्मक निर्णय घेत लॉकडाऊन हटवावा, अशी मागणी बिझिलॅंड, सिटीलॅंड येथील व्यापाऱ्यांनी केली. बुधवारी निदर्शने करून शासन धाेरणाचा निषेध नोंदविला.

दुकाने, प्रतिष्ठांनामध्ये कार्यरत कामगार, मजुरांना रोजगार कोण उपलब्ध करून देणार, असा सवाल किशनचंद कोटवानी यांनी उपस्थित केला. लॉकडाऊनचा निर्णय घेताना व्यापारी, उद्योजकांना विश्वासात घेण्यात आले नाही. याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना बसत आहे. बिझिलॅंड, सिटीलॅंड व्यापारी संकुल ही ग्रामीण भागात माेडत असताना प्रशासनाला सतत सहकार्य केले. व्यवसाय नाही तर, जीएसटी कसा भरणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याबाबत पालकमंत्री यशाेमती ठाकूर यांना निवेदन सादर करण्यात आले. आता पालकमंत्र्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा व्यापारी वर्गांना आहे.

००००००००००००