शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

‘मोदी लहर’मुळेच पराभव

By admin | Updated: May 19, 2014 23:06 IST

जिल्हय़ातील काही पदाधिकारी विरोधात असले तरी सर्वसामान्य नागरिक आपल्या समवेत आहेत. त्यामुळेच अमरावती लोकसभेत आजवरची सर्वाधिक मते आपल्याला मिळाली. ‘

पत्रपरिषद : नवनीत राणा यांनी दिल्या अडसुळांना शुभेच्छा!

अमरावती : जिल्हय़ातील काही पदाधिकारी विरोधात असले तरी सर्वसामान्य नागरिक आपल्या समवेत आहेत. त्यामुळेच अमरावती लोकसभेत आजवरची सर्वाधिक मते आपल्याला मिळाली.

मेळघाटात लाट रोखली

लोकसभेच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक वेगळी असते. विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातून राकाँचे ३ ते ४ आमदार निवडून येतील, असा विश्‍वासही नवनीत यांनी यावेळी व्यक्त केला.

यापुढे प्रत्येक तालुक्यात व गावागावात जाऊन पक्ष संघटना मजबूत करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांनी विरोधात काम केले त्यांना देखील चार महिन्यात विधानसभेला सामोरे जायचे आहे. विधानसभेत

पत्रपरिषदेला आ. रवी राणा, नवनीत राणा, शरद तसरे, प्रदीप राऊत, विजय राऊत, अलका काळे, मेघा हरणे, गणेश खारकर, नंदकिशोर वर्‍हाडे, अनिल काळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

‘मोदी लहर’चा परिणाम झाला अन्यथा जिल्हय़ाचे चित्र आज वेगळे दिसले असते, असे मत अमरावती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांनी व्यक्त केले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषदेतून पराभवाची कारणमीमांसा केली. पुढे बोलताना नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आनंदराव अडसूळ यांना शुभेच्छा दिल्या. अडसुळांना केंद्रीय मंत्रीपद मिळावे व त्यांनी जिल्हय़ाचा विकास करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ईलेक्टीव्ह मेरिटवर आपल्याला उमेदवारी दिली. पराभूत झाले असले तरी पक्षाचे काम करणार.‘मोदी फॅक्टर’ असणार नाही, असे सूचक व्यक्तव्य यावेळी नवनीत राणांनी केले. मेळघाटात मोदी लाट आपण पोहोचू दिली नाही, असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. निवडणूक काळात व निवडणुकीनंतरही त्यांनी आस्थेने फोन करुन धीर दिला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.