शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी लहर’मुळेच पराभव

By admin | Updated: May 19, 2014 23:06 IST

जिल्हय़ातील काही पदाधिकारी विरोधात असले तरी सर्वसामान्य नागरिक आपल्या समवेत आहेत. त्यामुळेच अमरावती लोकसभेत आजवरची सर्वाधिक मते आपल्याला मिळाली. ‘

पत्रपरिषद : नवनीत राणा यांनी दिल्या अडसुळांना शुभेच्छा!

अमरावती : जिल्हय़ातील काही पदाधिकारी विरोधात असले तरी सर्वसामान्य नागरिक आपल्या समवेत आहेत. त्यामुळेच अमरावती लोकसभेत आजवरची सर्वाधिक मते आपल्याला मिळाली.

मेळघाटात लाट रोखली

लोकसभेच्या तुलनेत विधानसभेची निवडणूक वेगळी असते. विधानसभा निवडणुकीत जिल्हय़ातून राकाँचे ३ ते ४ आमदार निवडून येतील, असा विश्‍वासही नवनीत यांनी यावेळी व्यक्त केला.

यापुढे प्रत्येक तालुक्यात व गावागावात जाऊन पक्ष संघटना मजबूत करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांनी विरोधात काम केले त्यांना देखील चार महिन्यात विधानसभेला सामोरे जायचे आहे. विधानसभेत

पत्रपरिषदेला आ. रवी राणा, नवनीत राणा, शरद तसरे, प्रदीप राऊत, विजय राऊत, अलका काळे, मेघा हरणे, गणेश खारकर, नंदकिशोर वर्‍हाडे, अनिल काळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

‘मोदी लहर’चा परिणाम झाला अन्यथा जिल्हय़ाचे चित्र आज वेगळे दिसले असते, असे मत अमरावती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांनी व्यक्त केले. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषदेतून पराभवाची कारणमीमांसा केली. पुढे बोलताना नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आनंदराव अडसूळ यांना शुभेच्छा दिल्या. अडसुळांना केंद्रीय मंत्रीपद मिळावे व त्यांनी जिल्हय़ाचा विकास करावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ईलेक्टीव्ह मेरिटवर आपल्याला उमेदवारी दिली. पराभूत झाले असले तरी पक्षाचे काम करणार.‘मोदी फॅक्टर’ असणार नाही, असे सूचक व्यक्तव्य यावेळी नवनीत राणांनी केले. मेळघाटात मोदी लाट आपण पोहोचू दिली नाही, असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत. निवडणूक काळात व निवडणुकीनंतरही त्यांनी आस्थेने फोन करुन धीर दिला, असे त्यांनी आवर्जून सांगितले.