शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; श्रीनिवास रेड्डी याचा असा झाला नागपूर ते धारणी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 14:17 IST

Amravati news हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात सहा आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी याला बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व गुरुवारी पहाटे ४:३० वाजता धारणी येथे पोहोचून त्याला हवालात मध्ये टाकले.

ठळक मुद्दे पोलिसांच्या नजर कैदेत होते पहाटे ५ वाजता पोलीस हवालातमध्ये टाकून दिले अंथरूण-पांघरूण

नरेंद्र जावरे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात सहा आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी याला बुधवारी सायंकाळी ७:३० वाजता अमरावती येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व गुरुवारी पहाटे ४:३० वाजता धारणी येथे पोहोचून त्याला हवालात मध्ये टाकले त्यानंतर त्याला तेथेच अंथरूण-पांघरूण देण्यात आले तर विनोद शिवकुमार यांच्या हटके पासूनच नागपूर येथे पोलिसांच्या नजरकैदेत श्रीनिवास रेड्डी असल्याची माहिती आहे हरिसाल चव्हाण परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली या गंभीर प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती या प्रकरणात गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला अटक झाली त्यानंतर त्याच्या कृत्यावर वेळीच आळा न घातल्यास मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी दीपाली चव्हाण यांचे पती राजेश मोहिते यांनी धारणी पोलीस स्टेशनला २६ मार्च रोजी फिर्याद दिली होती त्यामध्ये श्रीनिवास रेड्डी सुद्धा दीपावलीच्या मृत्यूस जबाबदार असल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती धारणी पोलिसांनी संबंधित तक्रारीची नोंद घेऊन प्रकरण चौकशीत ठेवले होते त्यानंतर शासनाने विविध समित्या गठीत केल्या तर याच्या चौकशीसाठी आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती केली होती त्यांनी दोन दिवस येऊन संपूर्ण प्रकरणात अधिकारी कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविले त्यानंतर अचानक घडामोडी घडल्या व रेड्डीला तडकाफडकी अटक करण्यात आली नजर कैदेत होते रेड्डी, पूर्वीच घेतली परवानगीदीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण महाराष्ट्रभरातून विविध संघटना व माध्यमांनी सह समाजबांधवांनी श्रीनिवास रेड्डी यांच्या अटकेची मागणी लावून धरली होती रेड्डीने अटकपूर्व अंतरिम जामीन साठी अचलपूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता न्यायालयाने तो फेटाळून गंभीर दखल घेतली होती रेड्डी पळून गेला अटक करायला अडचणी येतील हे पाहता वरिष्ठ अधिकारी नसल्याने मंत्रालयातील त्याच्या अटकेची परवानगी घेण्यात आली होती तर त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीअटकेचा नागपूर ते धारणी प्रवास, गिट्टीखदान पोलीस स्टेशनला नोंद अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांच्या नेतृत्वात रवी बावणे चेतन दुबे पंकज व अधिक कर्मचाऱ्यांना घेऊन बुधवारी  २:३० वाजता नागपूर साठी रवाना झाले, सायंकाळी ७:३० वाजता लोकेशन घेऊन हे पथक नागपूर येथील वनविभागाच्या शासकीय वसाहत सेमिनार विल्स प्लॉट नंबर ए १ /६०८ तेथे पोहोचले तेथे दोन मुलं व पत्नी यांच्यासह श्रीनिवास रेड्डी घरात हजर होते मुलगा निहाल याला चौकशीसाठी नेत असल्याची माहिती देऊन पोलिसांचे हे पथक ८:३०  वाजता अमरावती साठी निघाले श्रीनिवास रेड्डी यांना चौकशीसाठी नेत असल्याची नोंद नागपूर येथील गिट्टीखदान पोलिस स्टेशनला करण्यात आली त्यानंतर रात्री १२:३० वाजता अमरावती पोहोचले तेथे एसडीपीओ ऑफिसला काही वेळ थांबून थेट हे पथक धारणी पहाटे ४:३० ला पोहोचले वैद्यकीय तपासणी करून टाकले हवालात मध्येदीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात सहआरोपी असलेले मार्तंला श्रीनिवास रेड्डी एम रामसुप्पा रेड्डी यांची धारणी येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यानंतर तपास अधिकारी तथा एचडीपी व पुनम पाटील यांनी पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीत नोंद करून हवालात मध्ये  डांबले ठाण्याचे ठाणेदार विकास कुलकर्णी यांनी सदर आरोपीला ताब्यात घेऊन  अंथरूण-पांघरूण  देण्यात आले व नियमानुसाररेड्डींनी वकीलाला पहाटे केला फोन धारणी येथे पोहोचल्यानंतर श्रीनिवास रेड्डी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या अटी शर्ती चे पालन करत अटक करून त्याची नोंद घेण्यात आली व पोलिस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा लावण्यात आला दरम्यान श्रीनिवास रेड्डी यांनी आपल्या वकीलास फोन लावण्याची विनंती पोलिसांना केल्यावर ती मुभा देण्यात आली मात्र पहाटे त्यांच्या वकिलांनी फोन उचलला नाही

 

 

 

 

 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाण