शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

११ तालुक्यांत भूजल पातळीत घट

By admin | Updated: February 10, 2016 00:08 IST

सन २०१५ च्या जून ते सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस होऊनही भूजल पातळी घटण्याचा वेग यंदाही कायम आहे.

अमरावती : सन २०१५ च्या जून ते सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस होऊनही भूजल पातळी घटण्याचा वेग यंदाही कायम आहे. अंजनगाव तालुक्यात सर्वाधिक १.६९ मीटरची घट नोंदविण्यात आली.जानेवारी अखेर भूजल सर्वेक्षण विभागामार्फत नोंदविण्यात आलेल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यातील जमिनीतील पाण्याच्या पातळीत सरासरी ०.७८ मीटरने घट झाल्याचे स्पष्ट होते. ११ तालुक्यात भूगर्भातील जलपातळी घटली असून धामणगाव रेल्वे आणि तिवसा तालुक्यात किंचितशी वाढ नोंदविण्यात आली आहे. जिल्हा भूजल व सर्वेक्षण यंत्रणेद्वारे सरासरी पर्जन्यमान, पर्जन्यमानातील फरक, निरीक्षण, विहिरीवरून भूजलपातळीत झालेल्या फरकांचे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणाच्या अभ्यासानुसार जिल्ह्यातील भूगर्भात असलेल्या जलपातळीत घट झाली आहे. (प्रतिनिधी)१४८ विहिरींच्या निरीक्षणांतीचा निष्कर्ष जानेवारी २०१६ अखेर ११ तालुक्यातील भूगर्भ जलपातळी मध्ये ०.७८ मीटरने सरासरी घट आढळून आली. जिल्ह्यातील १४८ विहिरींतील पाण्याची पातळी वर्षातून चारदा मोजली जाते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर २०१५ दरम्यान सरासरी ९२ टक्के पर्जन्यमान झाले. त्यापार्श्वभूमीवर भूगर्भातील जलपातळीत नोंदविलेली घट पाहता उपसा नियंत्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्याची परिस्थिती महाराष्ट्रातील भूजल व विकास अनुसंघाने केलेल्या सर्वेक्षणानुसार २०१५ मध्ये राज्यभरातील विविध तालुक्यांत सरासरी पर्जन्यमानात २५ ते ५० टक्के घट झाली. परिणामी भूजल पातळी एक ते तीन मीटरने खाली गेली. राज्यात ३५५ तालुक्यांपैकी १ ७६ तालुक्यांत २ मीटरपर्यंत व ११२ तालुक्यात भूजल पातळीतील घट तीन मीटरपेक्षा अधिक आहे. यामुळे तीव्र पाणी टंचाई भासत आहे.