शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

दुष्काळ घोषित करा

By admin | Updated: July 19, 2014 00:33 IST

पावसाच्या लहरीपणामुळे मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात दुष्काळसदृश

जि.प.कृषी समितीचा ठराव : पालकमंत्र्यांना घालणार साकडे अमरावती : पावसाच्या लहरीपणामुळे मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, असा ठराव जिल्हा परिषद कृषी समितीने मंजूर केला आहे. हा ठराव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची सभा गुरूवारी कृषी विकास अधिकाऱ्यांच्या दालनात पार पडली. पावसाचा दीड महिना उलटून गेल्यानंतरही पुरेसा पाऊस पडलेला नाही. जिल्हा अद्याप कोरडाच आहे. खरिपाच्या हंगामात सुरूवातीपासूनच पावसाने दडी दिल्याने मूग, उडीद पिकांच्या पेरणीचा कालावधीही निघून गेला. त्यामुळे या पिकांचे पेरणीक्षेत्र घटले. इतकेच नव्हे तर सोयाबीनच्या पेरणीचा कालावधी थोडकाच उरला आहे. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे कृषी सभापती महेंद्रसिंह गैलवार यांनी मांडला. हा प्रस्ताव कृषी समितीच्या सदस्यांनी सर्वानुमते मंजूर करुन तो शासनाकडे पाठविण्याचे निर्देश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना या सभेत दिले. याशिवाय जिल्ह्यातील पेरणी बाबतची विस्तृत माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. ठोस उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यावेळी राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या कृषीविषयक योजना जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत राबविण्यात याव्या, असा ठराव देखील कृषी समितीने मंजूर केला.