शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

विधानसभेतील पाठिंब्याचा निर्णय सर्वस्वी रिपाइंचाच

By admin | Updated: May 19, 2014 23:04 IST

रिपाइंची मते बसपकडे वळती झाल्यावरही गवईं अनेक गावात प्रथम क्रमांकावर राहिले. हे प्रहारच्या कार्यकर्त्यांचे यश आहे. परंतु गवईंना दिलेल्या शब्दाप्रमाणे मतदान झाले नाही,

अमरावती : रिपाइंची मते बसपकडे वळती झाल्यावरही गवईं अनेक गावात प्रथम क्रमांकावर राहिले. हे प्रहारच्या कार्यकर्त्यांचे यश आहे. परंतु गवईंना दिलेल्या शब्दाप्रमाणे मतदान झाले नाही, याची खंत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रहारला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय सर्वस्वी रिपाइंवर अवलंबून आहे, असे आमदार बच्चू कडू यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

ते पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मोदींची लाट होती. काँग्रेसविरोधी वातावरणामुळे या लाटेची त्सुनामी झाली. बेलोरा गावात मी स्वत: आमदार असताना व गावाचे सरपंच,पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्यदेखील प्रहारचे असताना राजेंद्र गवईंना प्रथम क्रमांकावर ठेवू शकलो नाही, याची खंत वाटत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. धर्म, जातीच्या राजकारणात विकास कामांचे राजकारण टिकू शकत नसल्याचा विषादही त्यांनी व्यक्त केला.