शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शासन खरेदी केंद्रावर मरण यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:29 IST

बाजार समितीमध्ये शेतकºयांचा मालाचा दर्जा निकृष्ट ठरविण्याचा प्रकार नाफेडचे अधिकारी करीत आहेत, असा आरोप शेतकºयांनी केला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचा आंदोलनाचा इशारा : बाजार समिती, खरेदी विक्री संघाचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : बाजार समितीमध्ये शेतकºयांचा मालाचा दर्जा निकृष्ट ठरविण्याचा प्रकार नाफेडचे अधिकारी करीत आहेत, असा आरोप शेतकºयांनी केला आहे. दुसरीकडे बाजार समितीचे पदाधिकारीदेखील बाजार समितीच्या या कारभाराला कंटाळले आहेत. नाफेडच्या या मनमानी कारभारविरुद्ध शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला असून बाजार समिती व खरेदी विक्री संघानेही त्यास पाठिंबा जाहीर केला आहे.बाजार समितीमध्ये शेतमालाची पाहणी करण्यासाठी नाफेडच्यावतीने ग्रेडर नेमला आहे, तर एक अधिकारी बाजार समितीचा आहे. बाजार समितीचा अधिकारी हा शेतकºयांचा माल तपासणी करून नाफेडच्या ग्रेडरकडे पाठवितो. मात्र, नाफेडचा ग्रेडर माल खराब असल्याचे सांगून रद्द करत आहे. यामुळे शेतकºयांना आपला माल परत घेऊन जावा लागतो किंवा कमी किमतीत व्यापाºयांना विकावा लागतो.बाजार समितीमध्ये शुक्रवारी शेतकरी व नाफेडच्या ग्रेडरमध्ये मालाच्या दर्जावरून तणाव निर्माण झाला. बाजार समितीच्या सभापती बाबाराव बरवट, संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या.आॅनलाईन नोंदणी होणार कशी ?आधारभूत दराने एफएक्यू प्रतिचे मूग, उडीद, सोयाबीन खरेदी सुरू आहे. यासाठी शेतकºयांना मालाची आॅनलाईन नोंदणी करावी लागते. यानंतर एसएमएसच्या माध्यमातून खरेदीबाबतची माहिती देण्यात येते. मात्र, ज्या शेतकºयाला साधा मोबाईल कळत नाहीत, त्यांना एसएमएस कसा कळणार, हादेखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.असे पाडले जातात भावखरेदी केंद्रावर शेतमाल आणल्यास व मशीनचे तपासणी केल्यावर माल ओला आहे. मालात खडे, माती कचरा आहे. माल बारीक आहे. या सबबी पुढे करून मालाचे भाव पाडले जात आहेत. सोयाबीनला प्रतीक्विंटल १८00 ते २६00 रुपये भाव मिळत आहे. खर्चाच्या तुलनेत हा मिळणारा भाव नगण्यच असल्याने शेतकरी सध्यातरी वैतागले आहे.नाफे डचा ग्रेडर शेतकºयांच्या मालाची तपासणी करतो व तो खराब आहे असेच सांगत आहे, त्यामुळे शेतकºयांना माल विकताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या शेतकºयांजवळ पैशा नसल्याने त्यांना माल विकणे हाच पर्याय आहे. मात्र भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकºयांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला असून आमचाही पाठिंबा त्यांना आहे.- बाळासाहेब हिंगणीकर,संचालक, बाजार समिती दर्यापूर