शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
3
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
4
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
5
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
6
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
7
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
8
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
9
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
10
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
11
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
12
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
13
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
14
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
15
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
16
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
17
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
18
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
20
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार

शासन खरेदी केंद्रावर मरण यातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:29 IST

बाजार समितीमध्ये शेतकºयांचा मालाचा दर्जा निकृष्ट ठरविण्याचा प्रकार नाफेडचे अधिकारी करीत आहेत, असा आरोप शेतकºयांनी केला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांचा आंदोलनाचा इशारा : बाजार समिती, खरेदी विक्री संघाचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : बाजार समितीमध्ये शेतकºयांचा मालाचा दर्जा निकृष्ट ठरविण्याचा प्रकार नाफेडचे अधिकारी करीत आहेत, असा आरोप शेतकºयांनी केला आहे. दुसरीकडे बाजार समितीचे पदाधिकारीदेखील बाजार समितीच्या या कारभाराला कंटाळले आहेत. नाफेडच्या या मनमानी कारभारविरुद्ध शेतकºयांनी आंदोलनाचा इशारा दिला असून बाजार समिती व खरेदी विक्री संघानेही त्यास पाठिंबा जाहीर केला आहे.बाजार समितीमध्ये शेतमालाची पाहणी करण्यासाठी नाफेडच्यावतीने ग्रेडर नेमला आहे, तर एक अधिकारी बाजार समितीचा आहे. बाजार समितीचा अधिकारी हा शेतकºयांचा माल तपासणी करून नाफेडच्या ग्रेडरकडे पाठवितो. मात्र, नाफेडचा ग्रेडर माल खराब असल्याचे सांगून रद्द करत आहे. यामुळे शेतकºयांना आपला माल परत घेऊन जावा लागतो किंवा कमी किमतीत व्यापाºयांना विकावा लागतो.बाजार समितीमध्ये शुक्रवारी शेतकरी व नाफेडच्या ग्रेडरमध्ये मालाच्या दर्जावरून तणाव निर्माण झाला. बाजार समितीच्या सभापती बाबाराव बरवट, संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. शेतकºयांच्या समस्या जाणून घेतल्या.आॅनलाईन नोंदणी होणार कशी ?आधारभूत दराने एफएक्यू प्रतिचे मूग, उडीद, सोयाबीन खरेदी सुरू आहे. यासाठी शेतकºयांना मालाची आॅनलाईन नोंदणी करावी लागते. यानंतर एसएमएसच्या माध्यमातून खरेदीबाबतची माहिती देण्यात येते. मात्र, ज्या शेतकºयाला साधा मोबाईल कळत नाहीत, त्यांना एसएमएस कसा कळणार, हादेखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.असे पाडले जातात भावखरेदी केंद्रावर शेतमाल आणल्यास व मशीनचे तपासणी केल्यावर माल ओला आहे. मालात खडे, माती कचरा आहे. माल बारीक आहे. या सबबी पुढे करून मालाचे भाव पाडले जात आहेत. सोयाबीनला प्रतीक्विंटल १८00 ते २६00 रुपये भाव मिळत आहे. खर्चाच्या तुलनेत हा मिळणारा भाव नगण्यच असल्याने शेतकरी सध्यातरी वैतागले आहे.नाफे डचा ग्रेडर शेतकºयांच्या मालाची तपासणी करतो व तो खराब आहे असेच सांगत आहे, त्यामुळे शेतकºयांना माल विकताना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या शेतकºयांजवळ पैशा नसल्याने त्यांना माल विकणे हाच पर्याय आहे. मात्र भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शेतकºयांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला असून आमचाही पाठिंबा त्यांना आहे.- बाळासाहेब हिंगणीकर,संचालक, बाजार समिती दर्यापूर