शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

डीसीपी निवा जैन यांना शौर्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:22 IST

पोलीस ठाण्यावर सशस्त्र हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करणाºया नवनियुक्त डिसीपी निवा जैन यांना केंद्र शासनाने शौर्यपदकाने सन्मामिन केले. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे पोलीस अधीक्षकपदावर असताना ही धाडसी कामगिरी बजावली होती.

अमरावती : पोलीस ठाण्यावर सशस्त्र हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करणाºया नवनियुक्त डिसीपी निवा जैन यांना केंद्र शासनाने शौर्यपदकाने सन्मामिन केले. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे पोलीस अधीक्षकपदावर असताना ही धाडसी कामगिरी बजावली होती.कठुआ येथील राजबाग पोलीस ठाण्यावर २५ मार्च २०१५ रोजी दहशतवाद्यांनी हल्ला चढविला होता. त्यावेळी पोलीस व दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. ती स्थिती हाताळताना निवा जैन यांनी धाडसी वृत्तीने दहशतवाद्यांना चोख प्रतिउत्तर दिले. पोलीस व सामान्यांची जाणीव ठेऊन त्यांनी जीवतहानी होऊ न देता दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. याची दखल घेत केंद्र शासनाने पोलिस मेडल फॉर गॅलन्ट्री अवॉर्ड (शौर्यपदक) जाहीर केले. राज्यपालांच्या हस्ते जैन यांना लवकरच हा पुरस्कार दिला जाणार आहे.निवा जैन यांना महाराष्ट्रात पहिलीच नियुक्ती अमरावती येथे मिळाली आहे. त्यांचा आदर्श अमरावती पोलिसांना कणखर करेल, अशी अपेक्षा अधिकारी, कर्मचाºयांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Policeपोलिस