शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

जिल्हा परिषदेच्या १६५ शाळांतील अंधार होणार दुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:31 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या १६५ शाळांमधील वीज बिल थकीत झाल्याने पुरवठा कायमस्वरूपी बंद आहे. बिल भरण्यासाठी अन्य पर्यायच नसल्याने ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या १६५ शाळांमधील वीज बिल थकीत झाल्याने पुरवठा कायमस्वरूपी बंद आहे. बिल भरण्यासाठी अन्य पर्यायच नसल्याने सांगून जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना वीज बिलाचा भरणा करण्याचे भरण्याचे आदेश दिले. त्यानुसार २ लाख ४७ हजारांचे अनुदान मंजूर करण्यात आले. यामधून शाळांचा अंधार दूर होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांनी चालविलेल्या प्राथमिक शाळांना नियमित वीजपुरवठा करूनही बिल भरण्यात आले नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने या शाळांचा पुरवठा गतवर्षाच्या शैक्षणिक सत्रातच खंडित केला होता.शैक्षणिक उपक्रम विजेअभावी राबविण्यात अडचणी आल्या. यादरम्यान मुख्याध्यापकांना समस्यांना तोंड द्यावे लागल्याने अनेक शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतींनी संयुक्त बैठका घेऊन वीज बिल भरण्यासाठी सीईओंच्या आदेशानुसार तोडगा काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु, यात फारसे यश आले नाही. जिल्हा परिषद शिक्षण विभागानेही हात वर केले. तेव्हापासून जिल्ह्यातील १६५ शाळा अंधारात आहेत. जिल्हा परिषद शाळांना अनुदान देण्यास अपयशी ठरल्यानंतर भौतिक, शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी चार टक्के सादील खर्च करण्यास मान्यता आली होती. अखेर जिल्हा परिषद शाळांच्या अडचणी लक्षात घेता, शालेय शिक्षण विभागाने निधी मंजूर केला. हा निधी कायमस्वरूपी वीज खंडित झालेल्या शाळांच्या देयकाचा भरणा करण्यास वापरला जाणार आहे.

बॉक्स

अशाप्रकारे अनुदानाचे नियोजन

महावितरण कंपनीकडून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या १६५ जिल्हा परिषद शाळांचे वीज बिल सादील खर्चातून भरले जाईल. एक हजार रुपये प्रतिशाळा दरमहा मर्यादेत इतर निधीतून बिल भरले नसल्यास सादील अनुदानातून हा खर्च भागविता येणार आहे. शाळांनी देयके भरल्यानंतर महावितरण सदर माहिती शिक्षण विभागाला देणार आहे.