शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आंतरजिल्हा बदलीसाठी आता निर्णायक लढाई

By admin | Updated: July 18, 2016 01:22 IST

मागील काही महिन्यापासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रश्नावर अनेक आंदोलन केले जात आहेत.

आ. बच्चू कडूंचे सूतोवाच : शिक्षकांना केले मार्गदर्शन अमरावती : मागील काही महिन्यापासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रश्नावर अनेक आंदोलन केले जात आहेत. मात्र तरीही यावर तोडगा न निघाल्याने आता निर्णायक लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. ते रविवारी आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांच्या मार्गदर्शन मेळाव्याला संबोधित करतांना बोलत होते. जिल्हा परिषदेतील आंतर जिल्हा बदलीचे शेकडो प्रकरणे अद्यापही निकाली काढण्यात आलेले नाहीत. याशिवाय प्रशासकीय सोपस्कारही करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीसाठी मागील काही महिन्यापासून लढा शिक्षकांनी उभारला, एवढेच नव्हेतर प्रहार संघटनेने सुध्दा आंदोलने केली मात्र शासन व प्रशासनाला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे हा प्रश्न विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लावून धरणार असल्याचे आ.बच्चू कडू यांनी उपस्थित शिक्षकांना सांगितले. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा दिलासाही मेळाव्यात कडू यांनी दिला. आ. कडू यांच्या उपस्थित प्रहार शिक्षक संघटनेची घोषणा उपस्थित शिक्षकांनी केली. यापुढे शिक्षकांचे विविध प्रश्नासाठी प्रहार शिक्षक संघटना काम करणार असल्याची घोषणा उपस्थित शिक्षकांनी केली. यावेळी कार्यक्रमाला आंतरजिल्हा बदली संघर्ष कृती समितीचे महेश ठाकरे, प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू व शिक्षक बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)