शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

आंतरजिल्हा बदलीसाठी आता निर्णायक लढाई

By admin | Updated: July 18, 2016 01:22 IST

मागील काही महिन्यापासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रश्नावर अनेक आंदोलन केले जात आहेत.

आ. बच्चू कडूंचे सूतोवाच : शिक्षकांना केले मार्गदर्शन अमरावती : मागील काही महिन्यापासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रश्नावर अनेक आंदोलन केले जात आहेत. मात्र तरीही यावर तोडगा न निघाल्याने आता निर्णायक लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. ते रविवारी आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांच्या मार्गदर्शन मेळाव्याला संबोधित करतांना बोलत होते. जिल्हा परिषदेतील आंतर जिल्हा बदलीचे शेकडो प्रकरणे अद्यापही निकाली काढण्यात आलेले नाहीत. याशिवाय प्रशासकीय सोपस्कारही करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीसाठी मागील काही महिन्यापासून लढा शिक्षकांनी उभारला, एवढेच नव्हेतर प्रहार संघटनेने सुध्दा आंदोलने केली मात्र शासन व प्रशासनाला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे हा प्रश्न विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लावून धरणार असल्याचे आ.बच्चू कडू यांनी उपस्थित शिक्षकांना सांगितले. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा दिलासाही मेळाव्यात कडू यांनी दिला. आ. कडू यांच्या उपस्थित प्रहार शिक्षक संघटनेची घोषणा उपस्थित शिक्षकांनी केली. यापुढे शिक्षकांचे विविध प्रश्नासाठी प्रहार शिक्षक संघटना काम करणार असल्याची घोषणा उपस्थित शिक्षकांनी केली. यावेळी कार्यक्रमाला आंतरजिल्हा बदली संघर्ष कृती समितीचे महेश ठाकरे, प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू व शिक्षक बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)