शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

एक रुपयाची कमाल, रब्बीतही विक्रमी सहभाग

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: December 16, 2023 20:28 IST

पीक विमा योजना; गतवर्षी सात हजार, यंदा ६२ हजार शेतकरी सहभाग

अमरावती : प्रधानमंत्री पीक विमा योजना कितीही चांगली असली तरी कंपन्याच्या मनमानी कारभारामुळे डागाळली आहे. यंदापासून केवळ एक रुपयात शेतकऱ्यांना सहभाग घेता येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उच्चांकी सहभाग लाभत आहे. यामध्ये रब्बी हंगामासाठी १५ डिसेंबर ही डेडलाइन होती. यामध्ये उच्चांकी ६२,३१३ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविलेला आहे. त्या तुलनेत गतवर्षी ७ हजार सहभाग होता.   

आठ दिवसांपूर्वी योजनेत २४ हजार शेतकरी सहभाग होता. त्यामुळे शेवटच्या आठवड्यात तब्बल ३८ हजार शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत. रब्बी पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्ती, आग, गारपीटसारख्या धोक्यांपासून पिकांना संरक्षण मिळते. त्यातही शेतकऱ्यांवर कुठलाच आर्थिक भार नसल्याने योजनेत शत-प्रतिशत शेतकरी सहभागी होत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी