शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

अमरावतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पीक विमा कंपनी कार्यालयाची तोडफोड

By गणेश वासनिक | Updated: November 28, 2022 18:58 IST

सोमवारी दुपारी घडली घटना

अमरावती: अडीच महिन्याच्या कालावधीनंतर आता पीक विमा मिळाला, यामध्ये पीक विमा कंपनीने शेतकऱ्याची थट्टा आरंभली आहे. अगदी १० रुपयांपासून परतावा मिळाल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यांनी पीक विमा कंपनीचे कार्यालयात तोडफोड केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. पीक विमा कंपनी जिल्हाधिकारी, कृषी विभागासह कुणाचेच जुमानत नाही, शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात, त्यामुळे या कार्यकर्त्यांनी कंपनी प्रतिनिधीला जाब विचारला.

जिल्ह्यात किमान चार लाख हेक्टरमधील खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर विम्याचा हप्ता भरला तेवढीही भरपाई मिळाली नसल्याने धामणगाव मतदारसंघ प्रमुख कपील पडघान, अल्ताफ पठाण, चेतन परमुदे, प्रवीण गायनर आदिंनी पीक विमा कार्यालयावर धडक दिली, आठ दिवसात शेतकऱ्यांना वाढीव मदत न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा ईशारा कंपनीला देण्यात आलेला आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती