शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

निकृष्ट बियाणे विकल्यास फौजदारी कारवाई

By admin | Updated: July 21, 2014 23:36 IST

निकृष्ट बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी कारवाई आणि पीक विमा योजनेची योग्य प्रसिद्धी न करणाऱ्या अमरावती व नागपूरच्या विभागीय कृषी सहसंचालकांना कारणे दाखवा नोेटीस

अमरावती : निकृष्ट बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी कारवाई आणि पीक विमा योजनेची योग्य प्रसिद्धी न करणाऱ्या अमरावती व नागपूरच्या विभागीय कृषी सहसंचालकांना कारणे दाखवा नोेटीस बजावण्यात आल्याची माहिती, राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पत्रपरिषदेत दिली. 'लोकमत'ने हे मुद्दे लावून धरले होते, हे येथे उल्लेखनीय. जिल्ह्यात खरीप पिकांची स्थिती गंभीर आहे. अद्याप केवळ २२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी निकृष्ट बियाण्यांच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातील ७० हजार हेक्टरमधील संत्रा पिकांचे दोन हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी मान्य केले. संत्र्याचा मृगबहर पावसाअभावी नष्ट झाला. तो पुन्हा येणे शक्य नाही. आंबिया बहराचीदेखील गळ झाली आहे. यासाठी पंचनामे करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. संत्रा उत्पादकांना एकरी २५ हजार रूपयांच्या मदतची मागणी आढावा बैठकीत आमदारांनी केली असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांवर चर्चा झाली.