शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

पारदर्शक बदल्यांसाठी समुपदेशन पर्याय

By admin | Updated: May 17, 2016 00:03 IST

बदल्यांमध्ये घोळ हा जिल्हा परिषदेतील नित्याचाच प्रकार. मात्र, समुपदेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बदल्यांमधील गैरव्यवहार बऱ्याच अंशी कमी झाल्याचे चित्र

जिल्हा परिषद : गैरव्यवहाराला बसतोय चापजितेंद्र दखने अमरावतीबदल्यांमध्ये घोळ हा जिल्हा परिषदेतील नित्याचाच प्रकार. मात्र, समुपदेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बदल्यांमधील गैरव्यवहार बऱ्याच अंशी कमी झाल्याचे चित्र आहे. हिच पद्धत राज्य सरकारने अवलंबवावी, अशी मागणी होऊ लागली आहे. यामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता येईल आणि त्यासाठी कोणत्याही अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींकडे साकडे घालण्याची वेळ येणार नाही, असा सूर उमटत आहेयापूर्वी जिल्हा परिषदेतील बदल्या म्हटल्या की त्यातील गैरव्यवहाराचीच चर्चा अधिक व्हायची. २००९ पासून समुपदेशनाला सुरूवातअमरावती : लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या छुप्या आर्थिक व्यवहारामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होत असे. यावर उपाय म्हणून ‘इन कॅमेरा’ आणि गावांची निवड स्वत: कर्मचाऱ्यांनीच करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी रेटून धरली. यात गैरव्यवहार तर व्हायचाच सोबतच मर्जीतील कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांनी बदली न केल्यास लोकप्रतिनिधींकडून आरोपही होत असे. याला आळा घालण्यासाठी सन २००९ पासून जिल्हा परिषदेत समुपदेशन प्रक्रियेमुळे अशा गैरव्यवहारांवर ९० टक्के चाप बसला. काही ठिकाणी समुपदेशन प्रक्रियेतही गैरव्यवहार होत असल्याचे बोलले जात आहे. यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनाही साकडे घातले जात आहे. तरीही समुपदेशन प्रक्रियेत पारदर्शकता आहे. ही पद्धत राज्यातील विविध विभागात अंमलात आणावी, अशी मागणी आहे.