शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

कापसाचे भाव पाडले

By admin | Updated: November 18, 2015 00:16 IST

यंदा अपुऱ्या पावसाअभावी सोयाबीन उद्ध्वस्त झाले. उत्पादन खर्चही निघाला नाही. उत्पन्न कमी असतानाही साडेतीन हजारांवर भाव चढला नाही.

शेतकऱ्यांसमोर नवे संकट : खासगीत ३,८०० वर स्थिरावला दरअमरावती : यंदा अपुऱ्या पावसाअभावी सोयाबीन उद्ध्वस्त झाले. उत्पादन खर्चही निघाला नाही. उत्पन्न कमी असतानाही साडेतीन हजारांवर भाव चढला नाही. अशा स्थितीत सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला काढला तर शासकीय खरेदीही नाही. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडले. ग्रामीण भागात ३६०० ते ३८०० रूपयांनी कापसाची खरेदी केली जात आहे. पणन महासंघाद्वारे जिल्ह्यात दिवाळीपूर्वी ७ नोव्हेंबरला अचलपूर येथील एकाच केंद्रावर कापसाची खरेदी सुरू झाली. सीसीआयची मंजुरी मिळाली नसल्याने अन्य केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया रखडली होती. परिणामी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांशिवाय पर्याय उरला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याशिवाय पर्याय नव्हता. या व्यापाऱ्यांनीही कापसाचे भाव पाडले. उत्पन्न कमी असल्यामुळे किमान पाच हजार रूपये क्विंटल भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असताना चार हजारांच्या आतच भाव मिळाला आहे. जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून नापिकी आहे. खरिपाचे सोयाबीन पावसाअभावी खराब झाले. उभ्या पिकात शेतकऱ्यांनी नांगर फिरविला.