शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोनाने ज्येष्ठांचे घेतले सर्वाधिक बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

जिल्हावासीयांसाठी नवीन वर्षातील मार्च महिना कोरोना ‘हॉट’ ठरला आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये १५४, तर यावर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक १६४ जणांचे कोरोनाने बळी घेतले आहे. मार्चपर्यंत कोराेनाने ६७४ रुग्ण दगावले. यात ४९६ पुरुष, तर १७८ महिलांचा समावेश आहे. ९१ ते १००  वर्षे वयोगटातील सहा रुग्णांना कोरोनामुळे  प्राण गमवावे लागले. त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने मास्कचा वापर, शारीरिक अंतर, नियमित हात धुणे, गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली आहे.

ठळक मुद्देएप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान एकूण ६७४ मृत्युसंख्या, ५१ ते ८० वर्षे वयोगटातील ४९२ दगावले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाचे एप्रिल २०२० मध्ये आगमन झाले. हा संसर्ग आजतागायत कोरोनाचा संसर्ग कायम असून, दुसरी लाट उंबरठ्यावर आहे. सद्यस्थिती लक्षात घेता, सरकारने कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मात्र, एप्रिल २०२० ते मार्च २०२१ दरम्यान जिल्ह्यात कोरोनाने ६७४ रुग्णांचा बळी घेतला. यात ५१ ते ८० वर्षे वयोगटातील सर्वाधिक ४९२ ज्येष्ठांचा समावेश आहे.अमरावती विभागात अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाचही जिल्ह्यांमध्ये लगतच्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोनाची दुसरी लाट सौम्य असल्याचे चित्र आहे. परंतु, यंदा मार्च महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक १३,५१८ संक्रमित आढळून आले, तर १६४ रुग्णांचे मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. जिल्हावासीयांसाठी नवीन वर्षातील मार्च महिना कोरोना ‘हॉट’ ठरला आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये १५४, तर यावर्षी मार्च महिन्यात सर्वाधिक १६४ जणांचे कोरोनाने बळी घेतले आहे. मार्चपर्यंत कोराेनाने ६७४ रुग्ण दगावले. यात ४९६ पुरुष, तर १७८ महिलांचा समावेश आहे. ९१ ते १००  वर्षे वयोगटातील सहा रुग्णांना कोरोनामुळे  प्राण गमवावे लागले. त्यामुळे कोरोनाच्या उपाययोजना म्हणून प्रशासनाने मास्कचा वापर, शारीरिक अंतर, नियमित हात धुणे, गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली आहे. कोरोनाच्या वर्षपूर्तीदरम्यान ५६१ ज्येेष्ठांना प्राणास मुकावे लागले. 

कोरोनाने ५१ ते ८० वयोगटातील ज्येष्ठांचे सर्वाधिक बळी घेतल्याचे वास्तव आहे. मात्र, आता कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण माेहीम वेगाने सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांनी त्वरेने लस टोचून घ्यावी. लसीबाबत संभ्रम बाळगू नये.- श्यामसुंदर निकम जिल्हा शल्य चिकित्सक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या